Category: नाट्यसमीक्षा/नाट्यदर्पण
तुकारामांची पत्नी, आवली, पांडुरंगाचा पराकोटीचा द्वेष करणारी. ह्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो आणि साक्षात पांडुरंग तो काटा काढायला येतात, इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीला, रखुमाईला, आवलीची जखम भरेपर्यंत तिच्या घरात राहायला पाठवतात अशी ही गोष्ट.
लेखक राजीव शिंदे यांनी स्वत:च दिग्दर्शनाचा निर्णय घेऊन ही जबाबदारी पेलल्याने परफेक्ट इंटरप्रिटेशनची अनुभूती मिळते. त्याच सोबत कास्टिंग डिरेक्शनचीही दाद द्यावी लागेल. आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चैतन्यच्या भूमिकेसाठी विकास पाटील या कलाकाराची निवड एकदम योग्य झाल्याने त्याने रंगवलेला चिंत्या प्रेक्षकांना भावून जातो.
माणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवते रंगभूमी, रंगभूमीच माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा मतप्रवाह आणि अनुभव सर्वश्रुत आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समाज वृद्धिंगत होत असतो. त्याचं प्रभावी मध्यम म्हणजे “रंगभूमी”.
दीडशे वर्षातील प्रत्येक दशकात माईलस्टोन ठरलेल्या नाटकांचा सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास करून त्यातील साम्यस्थळांना एका माळेत बांधून तेव्हापासून ते आजच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय एकुणात परीस्थितीवर ‘एक समग्र भाष्य’ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने त्याच्या ‘नांदी’ या नाटकाच्या माध्यमातून केला आहे.