इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थीवर मात करण्यासाठी हे करा

काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व् निर्माण करतात, कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही. छोट्या-छोट्या अडचणी असो नाहीतर मोठं संकट असो, त्यातून बाहेर येऊन राजहंसाच्या चाली प्रमाणे पुन्हा डौलात ते आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतात. या मार्गात फक्त तीन गोष्टी त्यांनी पाळलेल्या असतात… कोणत्या? ते वाचा या लेखात