नोकरी गेली! काय करू?? असा प्रश्न पडला असेल तर हे वाचा……

अम्मीजी चहा मसाले नोकरी गेली काय करावे

सध्या कोविड काळात माणसं वेगवेगळ्या तऱ्हेने त्रस्त झाली आहेत. कोणाच्या घरात आजारपण, कोणाकडे वयस्क लोक, कोणाकडे लहान मुलं, अशातच घटलेलं आर्थिक उत्पन्न, कोणाची नोकरीच गेलेली. ज्यांना या गोष्टीची फारशी झळ बसली नाही त्यांनी लॉकडाउन काळ थोडाफार एन्जॉय सुद्धा केला असेल. नोकरी गेली! काय करू?? असा प्रश्न पडला असेल तर हे वाचा……

मूक गोष्टींचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा : एक गुरूमंत्र

मूक गोष्टींचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा : एक गुरूमंत्र

जेव्हा कोणी एखाद्या गटाचं प्रतिनिधित्व करत असेल, कुटुंब प्रमुख असेल, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असेल तर अशा व्यक्तीला त्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती हवीच. कोणाला अडचण येणार नाही अशी व्यवस्था न सांगता करता आली पाहिजे. भांडण तंटे, वादविवाद न होता सुरळीतपणा जपता आला पाहिजे.

मार्क जुकरबर्ग – संघर्ष आणि यशाची एक कहाणी

मार्क जुकरबर्ग - संघर्ष आणि यशाची एक कहाणी

प्रत्येक व्यक्तिला आयुष्यात काहीतरी वेगळं करावसं वाटतं. वेगवेगळी स्वप्न असतात. बरेचजण त्याचा पाठपुरावा करतात. पण प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही. काही जणांना कदाचित उशीरा यश मिळतं. काहीजण लहान वयात खूप काही कमवतात. प्रत्येकाला मिळणारी संधी, कष्ट, चिकाटी अशा बऱ्याच गोष्टी जुळूनही याव्या लागतात.

आयुष्याच्या एका नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आयुष्याच्या एका नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात करताना या गोष्टी लक्षात ठेवा

मित्रमैत्रिणींनो, एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना जसे अनेक पण केले जातात तसे यंदा तुम्हीही केले असतील. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातच साधारण पुढच्या वर्षात काय करायचे याचे आराखडे केले जातात.

जबाबदारीचं ओझं होऊन ताण येतोय का तुमच्यावर?? मग ताणाशी दोन हात करा

जबाबदारीचं ओझं होऊन ताण येतोय का तुमच्यावर?? मग ताणाशी दोन हात करा प्रेरणादायी

‘अरे भैय्या ऑल इज वेल’ गाणं आठवतय का?? तुम्ही जर तणावाखाली असाल तर ते नक्की गुणगुणत रहा. आयुष्य म्हटल्यावर नातेसंबंध, नोकरी, घरची जबाबदारी, एकंदर कामाचा ताण हा येणारच. म्हणून काही या गोष्टी सोडून देता येत नाहीत. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय, हे होणारच.

तुमचा उत्स्फूर्तपणा आणि आयुष्यातला रस हरवत चालला आहे का ??

तुमचा उत्स्फूर्तपणा आणि आयुष्यातला रस हरवत चालला आहे का ??

खरंच गेल्या वर्षभरात आपण वेगळ्याच अवस्थेतून जात होतो. कारणं बरीच आहेत, परिणाम मात्र सर्वसाधारण एकच. सतत घरात बसून राहणं, कित्येकजण सुशिक्षित बेरोजगार, आर्थिक चणचण, कुणाची आजारपणं थोडक्यात काय तर प्रत्येक जण कुठेतरी हरवलेला.

तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही साध्य करायचे असल्यास ही गोष्ट लक्षात ठेवा 

तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही साध्य करायचे असल्यास ही गोष्ट लक्षात ठेवा

तुम्हाला आयुष्यात, तुमच्या मनासारखे घडून हवे असेल, नोकरी व्यवसायात उंची गाठायची असेल, भरपूर पैसा कमवून समृद्ध आयुष्य जगायचं स्वप्न तुम्ही बघत असाल, तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आयुष्यात वेगळे काहीतरी करायची हिंमत दाखवायची आणि ते वेगळे काहीतरी करून निभावून न्यायचे….

तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेत असाल तर हा लेख नक्की वाचा 

घेतलेला निर्णय चुकला असे वाटत असेल तर काय करावे

आयुष्य म्हटले की, काही निर्णय चुकणार तर काही योग्य ठरणार. आयुष्यात अगदी परफेक्ट होणे कोणालाच साध्य झालेले नाही. त्यामुळे काहीतरी कमीजास्त होणारच. आयुष्य व्यतीत करताना एखादवेळेस काही अंदाज चुकणार, नियोजन फसणार आणि आपले निर्णय चुकणार हे गृहीतच धरले पाहिजे.

आपले मनोधैर्य कसे वाढवावे ते वाचा या लेखात 

आपले मनोधैर्य कसे वाढवावे ते वाचा या लेखात 

तुम्ही कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले, मनापासून काम केले तरीही काहीतरी अडचण येते आणि तुमच्या मनासारखे होत नाही. तर मनोधैर्य वाढवण्यासाठी हा लेख वाचा

स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र

स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र

काही अपवाद वगळता प्रत्येक जण आशावादीच असतो. मात्र, आयुष्यात अनेकदा नकारात्मकता मनाचा ताबा घेते. आयुष्याच्या संघर्षात अशा वेळा येणे अगदी स्वाभाविक असते. अशावेळी आपण काहीही न करता शांत बसणे पसंत करतो. अशावेळी तेच योग्य आहे. अशावेळी शांत राहून स्वतःला विश्राम देणे आणि तात्पुरत्या नैराश्यातून सावरण्यासाठी वेळ देणे आवश्यकच असते.