सरळ मोर्चे आणि हिंसक वळण

Bhima Koregaon

दंगल, जाळपोळ झाली नाही तर आपल्या मागण्या मान्य होणार नाही ही मानसिकता समाजासाठी प्रचंड घातक आहे… सरळ मोर्च्याला हिसंक बनवणारी. मोर्च्या आणि तरुण याचा जवळचा संबध आहे. सळसळत्या रक्ताला जरा जरी चुकीचा मार्ग दाखवला गेला तर ते खदखदून वाहू लागत, त्यातून मग विद्रोह जन्म घेतो.