महानता गाठण्याच्या ७ क्लृप्त्या
‘महान म्हणजे काय गं आई’, माझा मुलगा मला विचारत होता. सांगितलं तर कळावं असं त्याच वयही नाही. म्हटलं जो सगळ्यांशी चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, जमलं तर मदत करतो, सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो महान.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
‘महान म्हणजे काय गं आई’, माझा मुलगा मला विचारत होता. सांगितलं तर कळावं असं त्याच वयही नाही. म्हटलं जो सगळ्यांशी चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, जमलं तर मदत करतो, सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो महान.
माणसाचे जीवन अमूल्य आहे. मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो. असा एकदाच मिळालेला मौल्यवान जन्म रडत कुढत घालवायचा की हसत हसत हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
एखादे काम करण्यास टाळाटाळ करणे, ते काम जमत नाही म्हणून वेगवेगळी कारणे देणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु वारंवार अशी कारणे देऊन कामे करणे टाळले तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या व इतरांच्या भावना नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे व सर्व समस्या उत्तम प्रकारे सांभाळणे. जितकी एखादी व्यक्ती भावनिक दृष्टीने बुद्धिमान असेल तितके त्या व्यक्तीचे आयुष्य उमदे असेल व इतरांशी उत्तम संबंध राखता येतील. आज आपण भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणाऱ्या लोकांमध्ये काय लक्षणे असतात ते पाहणार आहोत.
इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
या लेखात आम्ही अशा काही सोप्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा हा कंटाळा जाऊन तुम्ही परत कामात लक्ष एकाग्र करू शकाल.
रतन टाटा स्वतः एक प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी त्यांचा उत्तम बिझनेस सेन्स वापरून टाटा ग्रुप ऑफ कंपनीज भरभराटीला आणली आहे. एवढेच नव्हे तर अनेक नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुतेक सर्व कंपन्या नावारुपाला आल्या आहेत.
आपणा सर्वांचेच आयुष्यबद्दल काही स्वप्न असते. प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी करायचे ठरवलेले असते. आयुष्य जगत असताना सगळेच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणाने आपल्याला त्यात निरनिराळ्या अडचणी येऊ लागतात. अशा वेळी उमेद न हारता सतत प्रयत्न करत राहण्यासाठी काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
आता रवी प्रसादच्या प्रयत्नांमुळे ह्या झाडांचे फायबर वापरले जाऊन त्यापासून गालिचे, चपला, टोप्या, बॅगा आणि पायपुसणी अशा वस्तु बनवल्या जातात. केळीच्या शेतकऱ्यांचा आता हा एक पूरक व्यवसायच बनला आहे. मोठ्या प्रमाणावर अशा वस्तु बनवल्या जात आहेत आणि त्यामुळे गावातील सुमारे ४५० महिलांना ह्या वस्तु बनवण्याचे काम मिळून त्या स्वयंपूर्ण बनत आहेत.
२४ जूनला अमेरिकेत एक सनसनाटी घटना घडली. कॅलिफोर्नियातील ‘कॉन्फ्लूएन्ट’ नावाची कंपनी तेथील नॅस्डॅक ह्या शेअर बाजारात दाखल झाली. कंपनीचा १ शेअर ३६ डॉलरला ओपन केला गेला. पहिल्याच दिवशी ह्या आयपीओ द्वारे ८२८ मिलियन डॉलर म्हणजेच ८२८ दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती उभी राहिली.