माझ्या भारत देशाच्या अशा किती सैनिकांचा बळी स्वस्तात जाणार आहे ?

सैनिकांचा बळी

कमालीचा अवास्तव संयम आणि मवाळ सशाच्या काळजागत दयाळू वृत्तीच्या देशात आपला जन्म झालाय. गझनीच्या महम्मदाने केलेल्या १७ स्वाऱ्या, डच-पोर्तुगालांनी केलेलं आक्रमण, पुढे १५० वर्षे ईंग्रजांनी केलेला कब्जा… हे सगळं आपल्या कमजोर मानसिकतेचं लक्षण.

पेढे घ्या पेढे…..

bank fraud.v1

कधी मल्ल्या,  कधी मोदी..
समजत नाही गोष्ट साधी, 
झोपली होती का यंत्रणा या आधी ?

प्रसूती वेदना जाणवल्या नाहीत का ? 
बँकांना,उदरातल्या या ,
भ्रष्ट अभ्रकांच्या…?