स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय?
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
वाढत्या महागाई मुळे सगळेच बेजार झालेले आहेत. अशा परिस्थितीत सरकारला दोष देणं आणि आपले खर्च कमी करणं यापेक्षा उत्पन्नाचे स्रोत वाढवून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा विचार केला तर!! उत्पन्न वाढवण्यासाठी हे चार साईड बिजनेस तुम्ही सुद्धा करू शकता.
जर तुम्ही FD करण्याच्या विचारात असाल तर थांबा आणि आधी ही माहिती घ्या. कारण आता आम्ही तुम्हाला एक योजना अशी आहे ज्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स तर मिळतीलच पण त्याचबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करता येईल. ही योजना आहे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ ‘National Pension Scheme’ (NPS).
भारतात सध्या बऱ्याच राज्यांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उपयोगाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. पण योग्य तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या वाहनांचा विकास होऊ शकला नाही. इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे फायदे वाचा या लेखात.
दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे? आपलं शरीर सुदृढ करायचं आहे? रोज सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही! आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे! पण नुसतं एकाच जागेवर बसून काम करणारे सुद्धा खूप लोक आहेत. त्यांची नोकरी किंवा व्यवसाय हा बसून काम करायचा असतो. मग त्यांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं????
दिवाळी आणि सुगंधी साबण यांचं समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. आणि त्याचमुळे हे सुगंधी साबण आपल्या भारतात काही रंजक इतिहासातून पुढे आलेले असतात. असाच सुगंधी साबणांचा विषय निघाला की आपल्याला आठवतो तो म्हणजे ‘मोती साबण’ आणि ‘मैसूर सँडल सोप’
आधार बरोबर जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर जोडलेले असणं हे गरजेचं आहे. हा नंबर जोडलेला असण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, कुठलीही सेवा घेताना या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड पाठवला जातो.
प्रेम, आपुलकी, दुख: अगदी याचसारखी राग ही सुद्धा एक भावना आहे. पण बऱ्याचदा या रागामुळे नुकसानच होते. या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला राग येत नसेल. राग येण्याचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते. रागावर नियंत्रण कसे मिळवावे ते वाचा या लेखात
युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच, वाढत्या युरिक ऍसिडमुळे होणाऱ्या गाऊट या सांधेदुखीच्या प्रकाराबद्दल वाचा या लेखात.
औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात. शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो.