उच्च रक्तदाब कमी करण्याचे ८ घरगुती उपाय | मनाचेTalks
उच्च रक्तदाब कमी करण्याचे घरगुती उपाय: लसूण, हिबिस्कस चहा, लिंबू पाणी व ५ अधिक नैसर्गिक उपाय. आजच सुरुवात करा!
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
उच्च रक्तदाब कमी करण्याचे घरगुती उपाय: लसूण, हिबिस्कस चहा, लिंबू पाणी व ५ अधिक नैसर्गिक उपाय. आजच सुरुवात करा!
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी उपाय जाणून घ्या. लक्षणे, कारणे, प्रथमोपचार आणि आयुर्वेदिक उपाय — एकाच लेखात संपूर्ण माहिती.
रात्री गाढ झोप येण्यासाठी उपाय हवे आहेत? अश्वगंधा दूध, तुळशीचा काढा, पादाभ्यंग यासह ८ सोपे आयुर्वेदिक उपाय जे निद्रानाशावर नैसर्गिक मात करतात.
उन्हाळ्यात ऊर्जावान राहण्यासाठी ७ प्रभावी आयुर्वेदिक उपाय. तांब्याचे पाणी, कोकम सरबत, नारळपाणी आणि सात्त्विक आहाराने उन्हाळ्यातही दिवसभर तजेलदार राहा.
कानात आवाज येतो म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या टिनिटस बद्दल सर्व काही घरात सगळीकडे निरव शांतता असते, घरात तुम्ही एकटेच असता परंतु तुमच्या कानात मात्र सलग काही तरी आवाज ऐकू येत असतो.
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.
एक ग्लास रसामुळे उजळू शकते आपली त्वचा. फळांचे आणि काही भाज्यांचे रस शरीरातून विषारी रस बाहेर टाकायला मदत करतात. यासाठी एक ग्लास फ्रुट ज़्युस किंवा एक ग्लास व्हेजिटेबल ज्युस यांचा रोजच्या आहारात नक्की समावेश करावा.
सेलिब्रिटींमध्ये पण पहा ज्यांची उंची जास्त असते त्यांचा प्रभाव जास्त पडतो. लहान मुलामुलींना सल्ले दिले जातात भरपूर सायकल चालव बरं का, म्हणजे उंची वाढेल. चांगली उंची लाभणं आजकाल फार महत्त्वाचं वाटतं. ज्यांची उंची नॉर्मलपेक्षा जास्त आहे त्यांना मात्र काही समस्यांचा सामना करावा लागतो. आता या लेखात बघुयात त्या समस्या कोणत्या?
तुम्ही लॅक्रिमेशन बद्दल ऐकले आहे का? जाणून घ्या लॅक्रिमेशन म्हणजे काय? त्यावर काय घरगुती उपाय करता येतात.
आपली त्वचा अतिशय संवेदनशील असते. आजूबाजूच्या वातावरणाचा, गर्मी, प्रदूषण, धुळ, धूर यांचा तसेच कडक उन्हाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. त्यालाच टॅनिंग असे म्हणतात. टॅनिंगमुळे त्वचा भाजल्यासारखी होऊन त्वचेवर चट्टे देखील उमटतात. वेळोवेळी यावर उपाय केला नाही तर त्वचेची कायमची हानी होऊ शकते.