रात्री गाढ झोप येण्यासाठी ८ आयुर्वेदिक उपाय — निद्रानाशावर नैसर्गिक उपाय
रात्री गाढ झोप येण्यासाठी उपाय हवे आहेत? अश्वगंधा दूध, तुळशीचा काढा, पादाभ्यंग यासह ८ सोपे आयुर्वेदिक उपाय जे निद्रानाशावर नैसर्गिक मात करतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
रात्री गाढ झोप येण्यासाठी उपाय हवे आहेत? अश्वगंधा दूध, तुळशीचा काढा, पादाभ्यंग यासह ८ सोपे आयुर्वेदिक उपाय जे निद्रानाशावर नैसर्गिक मात करतात.
उन्हाळ्यात ऊर्जावान राहण्यासाठी ७ प्रभावी आयुर्वेदिक उपाय. तांब्याचे पाणी, कोकम सरबत, नारळपाणी आणि सात्त्विक आहाराने उन्हाळ्यातही दिवसभर तजेलदार राहा.
निरोगी आहाराचे पालन करणे कठीण वाटू शकते, परंतु निरोगी जीवन जगणे महत्वाचे आहे. शारिरीक हालचालींसोबत पौष्टिक आणि संतुलित आहार हा उत्तम आरोग्याचा पाया आहे. निरोगी आहारामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, कर्बोदके, हृदयासाठी गुड फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश होतो. आजकाल व्यस्त वेळापत्रकामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळेच आजकाल लोकांना आरोग्याच्या … Read more
दुर्लक्षित केला जाणारा अजून एक आजार म्हणजे पायांची जळजळ किंवा दाह. वरवर जरी तो आपल्याला किरकोळ वाटत असला तरी एकदा का हा त्रास सुरू झाला की मग ही जळजळ खूप असह्य होते आणि काय करावे ते सुचत नाही.
आयुर्वेदात ज्यांना दुधाची एलर्जि आहे असे लोक सोडून बाकी सर्व लोकांना रात्री झोपण्याआधी दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु ५ वर्षांच्या आतील लहान मुले आणि बॉडी बिल्डिंग करणारे लोक ह्यांना मात्र सकाळी उठल्यावर देखील दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. शरीरातील मास पेशी मजबूत होण्यास मदत होते.
गुळवेलीचे फायदे पाहून, अलिकडच्या काही वर्षांत लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता वाढली आहे आणि आता लोकांनी त्यांच्या घरात गुळवेलीची लागवड करण्यास देखील सुरवात केली आहे. अश्या ह्या बहु गुणकारी गुळवेलीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
आजकाल धकाधकीच्या जीवनात लोक शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमकुवत होत आहेत. जीवन सुखी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्राथमिक स्थरावर व्यायाम आणि सकस आहाराचा उल्लेख केला जातो. पण ह्या प्राथमिक स्थराशिवाय असे बरेच नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत ज्याचे पालन केल्याने रोजचे आयुष्य सुखी होईल.
बऱ्याचदा आपण डीटाॅक्स बद्दल ऐकतो. अनेक वेळा डीटाॅक्स करण्याचा सल्ला दिला जातो. पण हे डीटाॅक्स म्हणजे नक्की काय असते? ते करायची गरज का पडते आणि ते कशा पद्धतीने करावे? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. आज या लेखात तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आलेली योगासने अलीकडच्या काळात परत लोकप्रिय होताना दिसत आहेत. योगासनांचे महत्व मनाचेTalks च्या अनेक लेखांमधून सुद्धा वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. योगासने त्यातच येणारे प्राणायाम, ध्यान या गोष्टी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. याचे महत्व आजकालच्या तरूण पिढीला पटले आहे ही फार सकारात्मक गोष्ट आहे.
केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरातील प्रसिद्ध, सगळ्यात जास्त वापरले जाणारे धान्य म्हणजे गहू. गव्हाची शेती पूर्ण जगभर केली जाते त्यामुळे गव्हाचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा केले जातात. आपली पोळी, रोटी, ब्रेड ते पशात्य देशातील पिझा, पास्ता सगळ्यामध्ये गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो. गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे वाचा या लेखात