आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे.. मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे.. मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
संघर्षाचा कठीण काळ संपला की चांगले दिवस सुद्धा येतातच नं.. जी माणसं त्यांच्या कठीण काळातही घट्ट पाय रोवून उभी राहतात, यश त्यांच्याच पदरात आपलं माप घालतं. मग आपला कठीण काळ आला की नेमकं कसं वागायचं ते वाचा या लेखात.
ध्येय ठरवणे आणि ते गाठणे, त्यात यशस्वी होणे, ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण त्या त्यासाठी जो तुम्ही प्लान बनवता त्याचे मूल्यांकन, ऍनालिसिस योग्य रीतीने करणेही महत्वाचे आहे. या लेखात जाणून घेवूयात ध्येयाचे मूल्यांकन करण्याच्या काही सोप्या टिप्स.
आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.
आयुष्याच्या शाळेत शिकून मात्र खूप मोठे तेच होतात जे बहाण्यांच्या मागे दडून बसत नाहीत.. बहाणे बनवण्याची म्हणजेच एक्सक्युजेस देण्याची सवय असेल तर ती घालवण्यासाठी काय करावे ते वाचा या लेखात.
कसलीही बरोबरी करणे म्हणजे आपल्या आनंदावर विरजण टाकण्यासारखे आहे.. म्हणून अशी आंनदावर विरजण घालणारी तुलना करायची नाही, आपल्यातलं उत्तम व्हर्जन बाहेर काढणारी तुलना कशी करायची हे सांगणारा एक्सक्लुझिव्ह लेख महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी👍
अमेरिकेतील आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रक्रमावर असणारी व्यक्ती म्हणजे वॉरेन बफेट… १९५६ मध्ये बफेट यांनी ‘बफेट पार्टनरशिप लिमिटेड’ ही कम्पनी अमेरिकेच्या ओमाहा ह्या स्वतःच्या राहत्या शहरात चालू केली..
विचारांचा गुंता सोडवता सुटत नाही, हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. तो गुंता सोडवता आला आणि सरावाने गुंता न होणं तुम्हाला जमू लागलं तर तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल आयुष्यात तुमच्यातील सर्वोत्तम व्हर्जन विकसित करण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागतो. आणि म्हणूनच, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं? ते वाचा या लेखात.
‘इमोशन्स बॅलन्स’ म्हणजे आपल्याला अगदीच साधू-संतांसारखं स्थितप्रज्ञ असण्याची सुद्धा गरज नाही. फक्त इतकेच कि संतुलित मनस्थितीत तुम्ही निर्णय चांगले घेऊ शकता. इमोशनल असणं तोपर्यंत काहीच चूकीचं नाही जोपर्यंत भावनिक होऊन, पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल अशा गोष्टी तुमच्याकडून नकळतपणे घडणार नाही…
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो….! कसे आहात सगळे …???? मला माहिती आहे खरंतर या, लॉकडाऊनच्या काळात असा प्रश्न विचारणे धाडसीपणा ठरेल. सर्वत्र फक्त कोरोना चे थैमान…. संक्रमण आणि मृत्यूची टांगती तलवार, बेरोजगारी… आणि या सर्व अनिश्चिततेचे सावट घेऊन घरात गेल्या अनेक दिवसापासून संयमाच्या कसोटीला पुरेपूर उतरून घरात जायबंदी झालेले आपण…..