तिरसट, तऱ्हेवाईक लोकांशी कसं वागावं?, अशावेळी वापरा या पाच युक्त्या
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.
मित्रांनो, आपण आयुष्यात आता ज्या कोणत्या अवस्थेत आहोत त्यासाठी जबाबदार आहेत आपण वेळोवेळी घेतलेले निर्णय. असं म्हणतात की, योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो आणि याविरुद्ध एक अयोग्य निर्णय आपलं जग उद्ध्वस्त करु शकतो. लहानपणापासून शाळेत, कॉलेज मध्ये आपण विविध विषय शिकतो, ज्ञान मिळवतो पण निर्णय कसा घ्यावा हे … Read more
मित्रांनो, आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली … Read more
मित्रांनो, हे जग स्मार्ट माणसांची जास्त कदर करतं. व्यवहारात थोडं चातुर्य दाखवलं तर आपली फसवणूक होत नाही. आणि कोणीही आपल्याला गृहीत धरत नाही. चतुर माणूस म्हणजे कावेबाज किंवा कपटी नव्हे. आजकालच्या जगात स्ट्रीट स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अगदी साधे भोळे असाल तर पावलोपावली त्रास देणारी माणसे भेटतील. म्हणून थोडा चतुरपणा अंगात हवाच. … Read more
या जगातील सर्वात मोठा गैरसमज कोणता? जर तुम्हाला कोणत्याही बाबतीत भरभरून यश मिळवायचं असेल तर कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो हा तो गैरसमज!!! एखादी गोष्ट मग करिअर, नातेसंबंध, नोकरी, पैसा, शिक्षण यापैकी काहीही असेल, ती मिळवताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो असंच मानलं जातं. पण हे खरं नाहीय. आयुष्यात प्रगती करत असताना तुम्ही जगण्याचा … Read more
निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे. नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!! यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण … Read more
मित्रांनो सायकॉलॉजी म्हणजे अगदी गहन आणि कंटाळवाणा विषय असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल. पण असं काहीच नाहीय. उलट मानसशास्त्र आपलं जगणं सोपं, आनंदी करण्यासाठी उपयोगी आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशी काही मानसशास्त्रीय सूत्रं जी वापरून तुम्ही नक्कीच विजेता होऊ शकता. आणि ही सूत्रं म्हणजे कोणतेही अवजड सिद्धांत नाहीत बरं. आम्हाला … Read more
कमी बोलणाऱ्या व्यक्तींना अबोल, गर्विष्ठ किंवा घुम्या स्वभावाचा असं म्हणतात. लोकांचे यांच्याविषयी बरेच गैरसमज असतात. म्हणूनच या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कमी बोलणाऱ्या माणसांची काही वैशिष्ट्ये!!! मित्रांनो, कमी बोलणं ही कोणतीही कमतरता किंवा स्वभाव दोष आहे असं समजू नका. तर मोजकेच आणि मुद्देसूद बोलणे ही एक कला आहे. आणि असे नेमके बोलणाऱ्या व्यक्तींची … Read more
मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हांला अनेक गोष्टी मिळालेल्या असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही नसलेल्या छोट्या गोष्टीचं दुःख उगाळत बसता. आपल्याच ओळखीच्या अशा काही व्यक्ती असतात ज्या प्रचंड दुःख सहन करून ही मोडून पडत नाहीत पुढं जात राहतात. आपल्या दुःखांचा वेदनांचा त्या व्यक्ती कधीही बाजार मांडत नाहीत. जे आयुष्य आहे त्याचं दोन्ही हात पसरून स्वागत करतात. … Read more