सांगा अकबराच्या या प्रश्नाचं उत्तर बिरबल काय देईल?

अकबराने बिरबलाला सांगितले, “या भिंतीवर असं एक वाक्य लिही, जे चांगल्या काळात जर कोणी ऐकले तर ऐकणारा नाराज होईल, पण वाईट काळात जर ते ऐकले तर मात्र ऐकणाऱ्याला समाधान मिळेल.”

तेव्हा बिरबल कोणते वाक्य लिहील असे तुम्हाला वाटते?

मनाचेTalks च्या वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आणि बुद्धीला चालना देणारे विविध प्रकारचे कोडे सोडवण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सांगा अकबराच्या या प्रश्नाचं उत्तर बिरबल काय देईल?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।