नवोदितांसाठी उपयुक्त अशी ५ योगासने | सर्व आसनांची माहिती व्हिडीओ सह
नवशिक्या लोकांना सहज साध्य होतील अशी ५ योगासने जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
नवशिक्या लोकांना सहज साध्य होतील अशी ५ योगासने जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
भीतीची भावना ही माणसाच्या मनात येणारी सहज भावना आहे, प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीती वाटतेच, पण जेव्हा भीतीचा अतिरेक होतो, त्या भीतीपासून पळ काढण्याची माणसाची प्रवृत्ती होऊन जाते अशा भीतील शास्त्रीय भाषेत फोबिया म्हणतात.
परीक्षित शहा या तरुणानं पीएचडीची प्रवेश परीक्षा पहिल्याच झटक्यात पास केली आणि त्याची चर्चा रंगायला लागली. तुम्ही म्हणाल पी.. एच डी.ची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास करणं यात तसं अशक्य काय आहे?
1732 ला शनिवार वाडा बांधून पूर्ण झाला. याची वास्तुशांत शनिवारी झाली, म्हणून हा शनिवारवाडा. तर या शनिवारवाड्याला शहर स्वच्छ करण्याच्या योजनेअंतर्गत पाडण्याची शिफारस करण्यात आली होती….
स्वयंपाकघरातील एक महत्वाची वस्तु असणारी गॅसची शेगडी स्वच्छ ठेवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. स्वयंपाकघर हा आपल्या घराचा एक प्रमुख, महत्वाचा भाग असतो, तो आपल्या घराचा आत्माच असतो म्हणा ना! घरातील सगळ्या मंडळींच्या पोटाची काळजी घेणारा हा प्रमुख भाग गृहीणींचा (आणि काही पुरुषांचा पण) अगदी लाडका असतो. गृहीणींचा दिवसातला बराचसा वेळ इथेच जातो असे म्हणल्यास वावगे … Read more
तुम्ही एखादं काम टाळायला लागता तेंव्हा मनातली अनामिक भीती हे एक महत्त्वाचं कारण असतं. एखादं काम पूर्ण करण्याची मनातून भीती वाटायला लागली की तुम्ही ते काम पुढे तरी ढकलता किंवा ते पूर्ण करायला टाळाटाळ करता. असा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेला असेलच, हो ना? मनातली ही भीती बऱ्याच नकारात्मक विचारांना खतपाणी घालते. या भीतीमुळे … Read more
श्रीमंत लोक थोडासा वेगळा विचार करतात जगातले 1% सर्वाधिक श्रीमंत असणारे लोक जगातली 48% संपत्ती बाळगून आहेत.
जाणून घ्या मधमाशीच्या विषामुळे होणारे फायदे. बी वेनम थेरपी म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा | असं ज्या महाराष्ट्राचं वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे त्या महाराष्ट्रात दगडांचे चिरे किल्ले बनून आजही उभे आहेत. तुम्हाला अंदाज आहे का महाराष्ट्रात किती किल्ले असतील?