पाच वर्षांची लढाई जिंकली आणि आता रेल्वेला द्यावे लागणार तब्बल २.५ कोटी रुपये

पाच वर्षांची लढाई जिंकली आणि आता रेल्वेला द्यावे लागणार तब्बल २.५ कोटी रुपये

चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना बरेचदा इतरांची टीका सहन करावी लागते, कि हे उगाचच आपली शक्ती वाया घालवताय, यातून पुढे काहीही होणार नाही. पण असाच हा एक किस्सा केवळ ३५ रुपयांच्या रिफंडसाठी ‘या’ व्यक्तीनं प्रशासनाला जागं केलं, आता रेल्वेने द्यायचे आहेत अडीच कोटी रुपये, जाणून घ्या कसे? भारतीय रेल्वेकडून ३५ रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी एका व्यक्तीनं … Read more

‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ देत आहे ४० लाख रुपये जिंकण्याची संधी

रिझर्व बँक ऑफ इंडिया आपल्याला देत आहे ४० लाख रुपये जिंकण्याची संधी ? १५ नोव्हेंबर २०२१ पासून करा रजिस्ट्रेशन