कलियुगाबद्दल श्रीकृष्णानं महाभारतामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलयं?

shrikrushna prediction today

नमस्काssर मित्रांनो, असं म्हणतात की सध्या कालखंडाचं चौथं युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या कलियुगाविषयी हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीच माहिती नमूद केलेली आहे. जसं-जसं हे कलीयुग शेवटाकडे जाईल धरतीवरून धर्माचा नाश होईल आणि माणसांचं आयुष्यही कमी होत जाईल. शेवटी पुन्हा भगवान विष्णु कल्की रूपात अवतरतील आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील असंही मानलं जातं. पण तुम्हाला … Read more

गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ १० गोष्टी तुमचं आयुष्य बदलवून टाकतील

गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेल्या या १० गोष्टी तुमचं आयुष्य बदलवून टाकतील

गीतेमध्ये श्रीकृष्णांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हांला स्वतःची ओळख नव्यानं होईल. गीतेत सांगितलेल्या गोष्टींचा जर जीवनामध्ये समावेश केला तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाही, की कधीही कोणाकडून धोका मिळणार नाही. ही गीतेची शिकवण प्रचंड मौलिक आहेत. या मौलिक, अनमोल गोष्टींपैकी १० महत्त्वाच्या गोष्टींची आज आपण चर्चा करू या. या १० … Read more