एक होता इरफान..
डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही.. जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही.. जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..
बॉलिवूड मध्ये सध्या बायोपिक बनवण्याची लाट आली आहे. कुणी क्रिकेटर असो, एथलीट असो, कलाकार असो नाहीतर दस्तुरखुद्द पंतप्रधान…. कुणावरही बायोपिक बनत आहेत. आता विद्या बालन सुद्धा एका बायोपिक मध्ये लवकरच झळकणार आहे. पण हा बायीपीक कोणा कलाकार किंवा राजकारण्यांच्या नाही. तर ‘ह्युमन कम्प्युटर’ आणि ‘मेंटल कॅल्क्युलेटर’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर हा बायोपिक असणार आहे.
अवघड परीस्थीतीशी झुंजण्यात शक्ती वाया न घालवणारा, शपथ घेऊन संकटापासुन पळ काढणारा, साध्या भोळ्या स्वभावाचा आणि निर्मळ मनाचा हिरामन आपल्याही प्रत्येकात दडलेला असतोच की….. आपल्या निरागस अभिनयाने राज कपुर आपल्याला जिंकुन घेतो…… तर पुर्वार्धात प्रेमासाठी भुकेली असणारी, हिरामनच्या साधेपणावर भाळलेली, त्याला आपल्या हाताने स्वयंपाक करुन वाढणारी. आणि उत्तरार्धात व्यावहारीक जग पाहीलेली, कठोर ‘हिराबाई’ वहीदाने अगदी सुरेख साकारलीय.
सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता.