भारतीय आहार ‘जगात भारी’ का आहे? जाणून घ्या ही अकरा कारणे.

भारतीय आहार 'जगात भारी' का आहे ?

  हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी, उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबीरी, लोणची, तोंडी लावण्याचे पदार्थ, मिठाया, भाज्या !!! पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणे आणि अतिथी देवो भव अशी शिकवण देणारी आपली भोजन संस्कृती आहे!!! भारतीय आहार पद्धती पुरातन काळापासून चालत आलेली आहे. हे अन्न सात्त्विक आणि … Read more