गणेशाचे दुखणे
“काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते. हल्ली काहीजण दोन तीन दिवस आधीच मला न्यायला येतात… का ….?? तर म्हणे ट्रॅफिक असतो आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही. अरे… तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का…??
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते. हल्ली काहीजण दोन तीन दिवस आधीच मला न्यायला येतात… का ….?? तर म्हणे ट्रॅफिक असतो आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही. अरे… तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का…??
“ठीक आहे….. मी शोध घेतो आणि काही महिन्यासाठी तुमची बदली करतो. पण लक्षात ठेवा जिथे जाल तिथे नीट वागा. परवा एकाची बदली केली तो एका घरी सकाळी सहा वाजता जाऊन काव काव करू लागला तेव्हा वहिनीने गरम पाणी अंगावर ओतले त्याच्या…
एकंदरीत भांडी घासणे हे सर्वसामान्य माणसाचे काम नाही तर त्यात जीव ओतावा लागतो नाहीतर मोलकरणीने घासलेली भांडी परत चेक करावी लागतात आणि कधी कधी परत घासूनही घायवी लागतात….. त्यामुळे भांडी घासणे हे नुसताच श्रमाचं काम नाही तर ते कलात्मक काम आहे, ते व्यवस्थित केलं तरच समाधान मिळत असत कदाचित……
आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून तो हसला “माझे लग्न ठरले ते इंटरनेटवर. बायको डॉक्टर आहे..… म्हणजे शास्त्रज्ञ आहे….. खूप शिकलेली आणि सतत अभ्यासाच्या आणि संशोधनाच्या मूडमध्ये… तिने लिहिले होते मला सहकारी हवाय जो माझ्या गरजा भागवू शकेल…… मला मदत करेल…. संसारात मला बायकोची भूमिका पाळणारा नवरा पाहिजे.
अशातच ह्या भुलभुलैय्यामध्ये, इंडीया गेट, बासमती राईस, एक किलो पॅकमध्ये शोधण्याची अवघड जिम्मेदारी मला सोपवली जाते, आणि जीवावर खेळुन मी तो शोधुनही काढतो, आणि आनंदाने माझा उर भरुन येतो, पण माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याऐवजी माझी प्रिया चहापत्तीच्या स्किम शोधण्यात बिजी असते.
रात्रीचे दोन वाजलेत माझा दारावरची बेल वाजली म्हणून मी घाईत दरवाजा उघडला तर समोर विक्रम उभा. अर्थात स्वारी फुल होती ते सांगायलाच नको. “बायको घरात घेत नाही म्हणून तुझ्याकडे आलो. बाहेर झोपतो सकाळी जाईन.” असे म्हणत आत शिरला.
“काय बोलायचे …..??? पहिल्याने शांतपणे विचारले. ह्या एसीबद्दल बोलू. राजस्थानमधील वाळवंटात ४६℃ हातात ऐ. के. ४७ घेऊन दोन दोन दिवस उभा राहिलोय मी… ह्यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का…. ??? मी नुकताच सियाचेनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे. उणे १५℃ वातावरण होते. चहूकडे बर्फच बर्फ. हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो.
काल तर भाजी आणताना एका बाईन दुसऱ्या बाईला हा गंगीचा नवरा म्हणून माझी वळख करून दिली. आता तूच इचार कर मी जर पॉश नाही राहिलो तर तुला खाली मान घालावी लागलं का न्हाय? गण्याच्या या प्रश्नाने गंगी काय समजायचं ते समजली. ती काय बी बोलली नाय. तिला गण्याचं लक्षण मात्र ठीक दिसलं नाय.
त्यातच एक दिस शेजारची कमळी तिच्या घरी आली.
“इतकेच नव्हे साहेब…. तर जुने काही भयानक आजार नष्टच झाले आहेत. त्यावर तर जन्माला आल्याबरोबरच औषध निघाली आहेत. शिवाय आपण नवनवीन रोग काढले तर त्यावरही उपाय निघाले आहेत. हल्ली तर जुने अवयव काढून त्याजागी नवीन अवयव ही बसविता येतात”.
“त्याचं काय आहे न आमची पल्लू चांगल्या नोकरीला लागलेली मुंबईला पण तिला मुंबई मानवेना सारखी आजारी पडायला लागली, मग मीच म्हणले मरो ती नोकरी तू ये घरी. आता इथेच एका लहानशा कंपनीमध्ये जाते ती कामाला, लग्नानंतर पुण्यात मिळेलच ना चांगली नोकरी तिला ”