श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या आठ सवयी
आजुबाजुला डोकावुन पाहीलं तर असे मोजके काही ‘सेल्फ मेड करोडपती’ लोक तुम्हाला निश्चितच दिसतील. त्यांच्या जीवनात खालील आठ सवयी त्यांनी स्वतःला लावुन घेतलेल्या तुम्हाला दिसतील.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आजुबाजुला डोकावुन पाहीलं तर असे मोजके काही ‘सेल्फ मेड करोडपती’ लोक तुम्हाला निश्चितच दिसतील. त्यांच्या जीवनात खालील आठ सवयी त्यांनी स्वतःला लावुन घेतलेल्या तुम्हाला दिसतील.
मला सांगा, चिंता करुन, काळजी करुन, भीतीने आतल्या आत झुरुन काय साध्य होतं? कितीही मोठं संकट असु द्या, त्याला चिल्लर समजा, “कोणत्याही प्रॉब्लेमपेक्षा मी मोठ्ठा” या ऍटिट्यूडने जगा!…देवावर अतुट विश्वास हाच भिती घालवण्याचा एकमेव उपाय आहे.
देवानं जर आपले कान, आपली श्रवणशक्ती काढुन घेतली तर जीवन कसं होईल माहीतीये?…एखाद्या फाईव्हस्टार हॉटेल मधलं, चमचमीत प्लेटात वाढलेलं, पंच-पक्वान असलेलं, गार्निशिंग करुन सुंदर सजवलेलं, पण पहीलाच घास घेतला की मोहभंग करणारं, चव नसलेलं, एकदम बेचव, अळणी जेवण असतं तसं होईल!…
आपल्या सगळ्यांची उराशी जपलेली, काही ना काही स्वप्न असतात, एकदाच मिळणार्या आयुष्यात आपल्याला बरचं काही मिळवायचं असतं. आपल्याला सुखी व्हायचं असतं, म्हणजे नेमकं काय बरं हवं असतं? आपल्याला प्रामुख्याने चार गोष्टी हव्या असतात, पैसा, आरोग्य, आजुबाजुला सतत प्रेम करणारी माणसं आणि सदा आनंदी, प्रफुल्लीत, प्रसन्न मन!..
एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं. आणि जोमाने रोजच्या कामाला लागायचं…. बस!………निर्धास्त रहा, विश्वास ठेवा!… आता ब्रह्मांड तुमच्या स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळवुन देण्यासाठी आकाशपाताळ एक करेल………
मनाच्या जंगलातल्या ह्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकच दोरी आहे, विचारांची बळकट दोरी… ही बहुमुल्य दोरी ज्याच्याजवळ असते तो ह्या जंगली श्वापदांना सहज कंट्रोल करतो. चांगल्या माणसांची संगत करणं, चांगली पुस्तके वाचणं, महापुरुषांच्या, त्यांच्या विचारांच्या सहवासात राहणं, चिंतन करत, मनाला उदात्त बनवणं हीच मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.
जे लोक हे नियमित घेतात, तेच ‘मेंटली फिट’ राहतात, ते कधीही चिंतेने, दुःखाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत. पॉझीटीव्ह विचारांचं टॉनिक घेऊन सदा हसत, खेळत टुणटुणीत राहतात.
होत नाहीत कधी कधी स्वप्नं पुर्ण!… ठीक आहे की. सहज चुटकीत, मेहनत न करता आणि वाट न बघता,पटकन पुर्ण झालं तर, स्वप्नंच कसलं ते? झगडुन, संघर्ष करुन मिळालेली वस्तुच अनमोल असते. सांगा ओरडुन त्या स्वप्नाला, “सस्ती चीजोंका शौक तो साहब, हम भी नही रखते.”
आपल्याही आयुष्यात कधी कधी असं बहीरं होणं आवश्यक असतं. इतिहासात डोकावुन पाहीलं तर हेच दिसेल, की अकल्पनीयरित्या विलक्षण यशस्वी झालेले लोक बहीरे होते किंवा आजुबाजुला नकारात्मक गोंगाट करणार्या गोष्टींसमोर त्यांनी ठार बहीरे असल्याचं सोंग घेतलं होतं.
या जगात दोन प्रकारचे लोक राहतात, ‘जान दे’ आणि ‘आन दे’, कॅटीगिरी. हा ‘जाने दे’ एटिट्युड एखाद्याला स्पेशल बनण्यापासुन रोखतो, दुर ठेवतो, स्वप्नांना अधुरं ठेवतो आणि नंतर नंतर ह्याची मनाला सवयच होऊन जाते. कधीतरी शेवटी आयुष्यच सांगतं, खुप काही करायचं राहुन गेलं, मनासारखं जगायचं राहुन गेलं, आता विचार करुन काय फायदा?…..’जाने दे’……