कांस्य पदक मिळवणारे रौप्य पदक मिळवणाऱ्यांपेक्षा जास्त आनंदी होतात का? जाणून घ्या काय आहे सत्य

जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी कांस्य पदक मिळवणारे खेळाडू हे रौप्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आनंदी होतात असे मानसशास्त्र तज्ञ असणाऱ्या लोकांना आढळून आले आहे.

सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु असल्यामुळे आणि त्यातही मीराबाई चानू आणि पी.व्ही. सिंधु ह्यांनी भारतासाठी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके मिळवल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.