आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे.. मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे.. मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
ध्येय ठरवणे आणि ते गाठणे, त्यात यशस्वी होणे, ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण त्या त्यासाठी जो तुम्ही प्लान बनवता त्याचे मूल्यांकन, ऍनालिसिस योग्य रीतीने करणेही महत्वाचे आहे. या लेखात जाणून घेवूयात ध्येयाचे मूल्यांकन करण्याच्या काही सोप्या टिप्स.
आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.
कोई माई का लाल किसींको दो वक्त की रोटी नही दिला सकता.. क्यूंकि, रोटी दिलाने वाला वो मालिक है..
जिसने हर इंसान को दो हाथ दिये है और कहा है की, चिर दे जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी…. कुली सिनेमातला हा अमिताभ बच्चनचा डायलॉग अगदी मंजूच्या लाईफ स्टोरीला साजेसा ठरलाय..
विचारांचा गुंता सोडवता सुटत नाही, हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. तो गुंता सोडवता आला आणि सरावाने गुंता न होणं तुम्हाला जमू लागलं तर तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल आयुष्यात तुमच्यातील सर्वोत्तम व्हर्जन विकसित करण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागतो. आणि म्हणूनच, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं? ते वाचा या लेखात.
प्रत्येकालाच काही तरी चांगली-वाईट सवय असतेच. असं म्हणतात की, माणूस हा सवयीचा गुलाम असतो. अनेकजण त्यांच्या विचित्र सवयींमुळे चार चौघात चेष्टेचा विषय होतात. आपण सवयीचा गुलाम कसं बनतो? त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? हे वाचा या लेखात.
जिंदगी ‘लॉकडाऊन’…. काय? कसं काय? मजेत चाललय ना?….. एव्हाना लॉकडाऊन ची सवय झाली असेल… आपण एक प्रकारे घरामध्येच लॉकच आहोत… पण ‘हम-तुम आपण एक कमरेमे बंद’ असलो तरी आपल्या जिंदगी की चाबी आपल्याच हातात आहे बरं का… कशी? मग वाचा पुढे…
घरात सोफासेट असो, डिनरसेट असो किंवा मेकअप सेट असो पण तुम्हाला नीट ‘सेट’ व्हायचे असेल तर ‘माइण्ड सेट’ असल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे ‘माईंड’ सेट कसे ठेवायचे म्हणजे चित्तवृत्ती उत्तम कशा ठेवायच्या ते वाचा या लेखात.
जर-तर चा सहारा घेऊन अपयशावर पांघरुण घालण्याची आपल्याला सवय लागून गेली आहे का? जर-तर करणाऱ्यांची स्वप्नं हवेतच विरून जातात. या जर-तर चा उपयोग कसा करायचा, त्याला एक्सक्युज कसे होऊ द्यायचे नाही ते वाचा या लेखात.
मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का? सवयीने ते जमू शकेल का? वाचा या लेखात..