अकबराने बिरबलाला सांगितले, “या भिंतीवर असं एक वाक्य लिही, जे चांगल्या काळात जर कोणी ऐकले तर ऐकणारा नाराज होईल, पण वाईट काळात जर ते ऐकले तर मात्र ऐकणाऱ्याला समाधान मिळेल.”
तेव्हा बिरबल कोणते वाक्य लिहील असे तुम्हाला वाटते?
मनाचेTalks च्या वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आणि बुद्धीला चालना देणारे विविध प्रकारचे कोडे सोडवण्यासाठीआमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
हि वेळही निघून जाईल.