तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे ते कसे तपासावे वाचा या लेखात
आपल्या आधार कार्डचा गैरवापर होतोय अशी शंका तुमच्या मनात आहे का? आपले आधार कार्ड नक्की कोण कोणत्या व्यवहारांमध्ये प्रूफ म्हणून वापरले गेले ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आपल्या आधार कार्डचा गैरवापर होतोय अशी शंका तुमच्या मनात आहे का? आपले आधार कार्ड नक्की कोण कोणत्या व्यवहारांमध्ये प्रूफ म्हणून वापरले गेले ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?
डोसा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. उत्तम डोसा करण्यासाठी कल्पकता आणि स्वयंपाकाची आवड ही हवीच. कारण डोशाचं नाव जरी काढलं तरी खवैय्यांची भूक खवळते, तोंडाला पाणी सुटतं.
या सरकारी योजनेत केवळ १५०० रुपये गुंतवून मिळतील ३५ लाख रुपये. जाणून घ्या या फायदेशीर स्कीम बद्दलची संपूर्ण माहिती. त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
काही लोक चांगल्या किंवा वाईट, दोन्ही सिच्युएशन मध्ये सकारात्मक विचार करतात. तर काही व्यक्ती नकारात्मक विचारांचं एव्हढं ओझं घेऊन फिरत असतात की त्यांना मीठ सुद्धा अळणी लागतं. आपल्यामध्ये सकारात्मक विचार रूजवायचे असतील तर मुळात सकारात्मक आणि नकारात्मक विचारसरणीतील फरक समजून घेऊया.
बहुतेक सर्व लोकांचा आपले मुद्दल सुरक्षित ठेवून व्याज मिळवण्याकडे कल असतो. त्यामुळे सहसा सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर्स किंवा इतर जोखमीच्या पर्यायांचा विचार न करता गुंतवणुकीसाठी बँक किंवा पोस्टाची निवड करतात.
रुबाबदार दाढी आणि पिळदार मिश्या ठेवण्याचा ट्रेंड गेल्या ३-४ वर्षात पुन्हा अॅक्टिव्ह झालेला आपण पहिला आहे. मोठ मोठे सेलेब्रिटी, किंवा ओटीटी आणि मु्व्ही आणि लोकप्रिय सिरीयलचे नायकसुद्धा शानदार दाढी मिशात वावरताना दिसतात. पुरुषांसाठी दाढी फार महत्वाची आहे कारण कुठल्याही कृत्रिम घटकाशिवाय ती पुरुषांच्या व्यक्तीमत्वाला एक आकर्षक लूक प्रदान करते.
थंडीच्या दिवसात आल्याचा रस नियमित सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. कसे ते जाणून घेऊया. त्यासाठी प्रथम पाहूया हा आरोग्यपूर्ण आल्याचा रस तयार करायची कृती
रिझर्व बँक ऑफ इंडिया आपल्याला देत आहे ४० लाख रुपये जिंकण्याची संधी ? १५ नोव्हेंबर २०२१ पासून करा रजिस्ट्रेशन
आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पहात़ो,तेंव्हा लक्षात येतं की आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट घटना स्वीकारायला प्रत्येक जण सक्षम नसतो. छोटयाशा पराभवाने , अपयशाच्या एखाद्या पायरीवर व्यक्ती इतकी हतबल होऊ शकते की आत्मघाताच्या दिशेनं तिचे विचार सुरू होतात.