आनंदात जीवनाचे सहा सोपे नियम
माणसाचे जीवन अमूल्य आहे. मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो. असा एकदाच मिळालेला मौल्यवान जन्म रडत कुढत घालवायचा की हसत हसत हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
माणसाचे जीवन अमूल्य आहे. मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो. असा एकदाच मिळालेला मौल्यवान जन्म रडत कुढत घालवायचा की हसत हसत हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
चिकुनगुनिया हा एक व्हायरल आजार आहे आणि त्याची लक्षणे बरीचशी लक्षणे डेंग्यू सारखी आहेत. हा आजार एडिस जातीचा डास चावल्यामुळे होतो आणि लक्षणे सारखे असल्यामुळे साधा ताप आहे की डेंग्यू की चिकुनगुनिया हे समजणे अवघड होऊन बसते. अशा वेळी रक्त तपासणी करून नक्की निदान करणे अतिशय आवश्यक आहे.
एखादे काम करण्यास टाळाटाळ करणे, ते काम जमत नाही म्हणून वेगवेगळी कारणे देणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु वारंवार अशी कारणे देऊन कामे करणे टाळले तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
मधमाशीमुळे मिळणारा मध हा जितका गोड असतो तितकाच मधमाशीने केलेला दंश वेदनादायी असतो. मधमाशी चावली की होणाऱ्या वेदना त्या व्यक्तीलाच फक्त समजतात.
लढवा डोकं आणि या पाचही प्रश्नांची उत्तरं कमेंट्स मध्ये लिहा बघुयात कोणा-कोणाचा स्कोअर पाच पैकी पाच येतो?
त्वचेशी निगडित समस्यांमध्ये आता त्वचेवर चामखीळ किंवा मस येणे ही अगदी कॉमन समस्या झाली आहे. तसे तर ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही उद्भवू शकते. परंतु स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. चामखीळ शरीरावर कुठेही येऊ शकते. त्यातल्या त्यात चेहरा आणि हातापायांवर चामखीळ येण्याचे प्रमाण जास्त असते.
सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु असल्यामुळे आणि त्यातही मीराबाई चानू आणि पी.व्ही. सिंधु ह्यांनी भारतासाठी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके मिळवल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय. ते अविरत कार्यरत असतं म्हणून आपण जीवंत राहू शकतो. तर मग अशा आपल्या हृदयाची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. हृदयातील ब्लॉकेज ची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये जाणून घ्या या लेखात.
हापूसला गोव्याची हवा मानवली आणि भारतीयांना हापूसची चव. त्यातूनच हापूसचा प्रवास चालू झाला आणि हा आंबा सर्वत्र पोहचला. पण या फळाला दक्षिण कोकणातील हवा पाणी आणि माती जास्तच मानवली त्यामुळे त्याची गोडी आकार आणि सुवास कोकणातील मातीत जास्त खुलला. त्यातूनच हापूस कोकणातीलच फळ आहे असं मानलं जाऊ लागलं. हापूस कोकणासाठी वरदान ठरला. पोर्तुगीजांनी भारताला दिलेली … Read more
थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात पायांना भेगा पडणे ही एक अगदी कॉमन समस्या आहे. बहुतेक सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात हा त्रास होतोच. आज आपण पायांना भेगा पडण्याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय व घ्यायची काळजी जाणून घेणार आहोत.