एक भेट: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – अत्युच्च समाधान…

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा

बाबा आमटे ह्यांच्या महारोगी सेवा समिती ह्या संस्थेने चालू केलेला लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा इथे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे तसेच इथल्या अनेक लोकांच्या परिश्रमातून बाबा आमटेंनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचं एका वटवृक्षात रुपांतर झालं आहे. आजही त्याच सेवाधार्मातून इथल्या आदिवासी समाजासाठी पूर्ण आमटे कुटुंब कार्यरत आहे.

१९८० च्या दशकातला आपला टी.व्ही, आपण आणि आजचा एच.डी. जमाना

टी.व्ही

तर मग राज्ज्याच्या चाव्या हातात येताच राजपुत्राने अर्थात माझ्या मित्राने ते लाल रंगाच बटण दाबून भारतात एका नव्या पर्वाची सुरवात केली होती. (आमच्यासाठी भारत तेव्हा तरी आमच्या गल्ली पर्यंत मर्यादित होता😜)

साधी असणारी मोठी माणसं…

रतन टाटा ह्या फोटोत आपल्या तरुण अभियंत्यांसोबत अगदी आपल्या गुडघ्यावर बसले होते. रतन टाटा भारतातील अग्रगण्य समूहाचे अध्यक्ष होते. ज्याला १५० वर्षांची परंपरा आहे. ज्याचं उत्पन्न १०० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ लाखापेक्षा जास्त लोक काम करतात.

चारचौघी…

Asian Gems

गेल्या आठवड्यात ज्या चार जणींनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले त्यात भारताची अनुभवाने सगळ्यात वरिष्ठ असणारी आणि ह्या स्पर्धेचा अनुभव असणारी एकमेव धावपटू होती एम. आर. पुवम्मा. तिने मंगलोर मधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल असून बिझनेस मॅनेजमेंट मधली पदवी असणारी २८ वर्षीय धावपटू होती.

जिद्दीची स्वप्ने…… गगनयान

२०२२ पर्यंत इस्रो आपल्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ मधून तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवेल. हे यान पृथ्वीपासून साधारण ३००-४०० किमी च्या पट्यात पृथ्वीभोवती ५-७ दिवस प्रदक्षिणा घालेल. ह्या कालावधीत पृथ्वीच्या त्या वातावरणात अनेक प्रयोग केले जातील.

तलकड – वारंवार वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जाणारं रहस्यमयी मंदिर

Rahasy Talkadu

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी असलेल्या अनेक गोष्टींचं आकलन आजही होत नाही. आजूबाजूची ठिकाणं अगदी सर्वसाधारण असताना त्या ठिकाणी मात्र आपल्याला वेगळी स्थिती बघायला मिळते. त्यामागे अनेक पौराणिक गोष्टींचा संदर्भ असला तरी त्या मागे वैज्ञानिक कारणं ही आहेत. पौराणिक संदर्भांवर विश्वास न ठेवणारे विज्ञानाच्या कक्षेतून जेव्हा ह्या गोष्टीची उत्तरं शोधतात तेव्हा काही ठोस निष्कर्ष ही काढता येत नाहीत.

सलाम – जवानांच्या मदतकार्याला…

kerala flood

केरळ राज्यात आलेल्या पुराने हाहाकार उडवून दिल्यावर सगळे राजकारणी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून असताना भारतीय सेना आपल्या कर्तव्यात बिझी आहे. भारतीय सेना मग ती थल सेना असो वायु सेना वा नौदल ह्यांच्या सोबत एन.डी.आर.एफ. तटरक्षक दल आणि इतर संस्था आपआपल्या परीने एक मिशन राबवत आहेत. लक्ष्य एकच प्रत्येक भारतीयाची जीवावर उदार होऊन रक्षण करण. त्याला संकटातून सोडवून सुरक्षित स्थळी नेणं.

The Real Hero- लेफ्टनंट नवदीप सिंग

Lieutenant Navdeep Singh

Lieutenant Navdeep Singh ह्याला घातक प्लाटूनच्या कमांडर ची जबाबदारी देण्यात आली. घातक ह्याचा अर्थ होतो किलर आणि शत्रूचा खात्मा करण्यास कोणत्याही वेळी सक्षम असलेली प्लाटून भारतीय आर्मीचा हा एक महत्वाचा भाग आहे. ह्यात निवड झालेले सैनिक हे कोणत्याही प्रकारच्या परिस्थतीशी सामना करण्यास सक्षम असतात. प्रसंगी जीवाची बाजी लावण्यास एकदाही किंतु मनात न आणणारे असे जिगरबाज सैनिक ह्यात असतात.

मोनालीजाच्या चित्रामागची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला?

मोनालीजा

रंग बोलतात आणि ते जेव्हा एखाद्या चित्रातून बाहेर येतात तेव्हा ती कलाकृती अजरामर ठरते. कोणतीही कलाकृती अजरामर होताना तिच्या निर्मितीमागे अनेक गोष्टी असतात. ज्या कधी समोर येतात तर कधी लपून राहतात. त्या गोष्टी नेहमीच त्या निर्मितीमागे एक वलय निर्माण करतात कधी ते गूढ असते तर कधी रहस्य. जगातील अश्या रहस्य आणि गूढ चित्रांना समजून घेताना अनेक शक्यता प्रत्येक जण जोडत असतो.

भूतकाळातील विश्व…

G.M.R.T

विश्वाची उत्पत्ती साधारण १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली असे मानलं जाते. म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीचं अगदी सुरवातीचं स्वरूप आपण ह्या रेडीओ आकाशगंगेच्या रूपाने बघू शकलो आहोत. विश्व निर्मितीच्या वेळी असलेल्या रुपात अश्या आकाशगंगेचं असण हेच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांच्यासाठी कुतूहल वाढवणारं आहे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।