आरोग्यविमा आणि ‘आयुष्मान भारत’ योजना आणि त्याचे महत्व…

आयुष्मान भारत

भारतातील आरोग्यविम्याची मुख्यतः कुठल्याही विम्याची अनास्था हि गैरविक्रीसारख्या अपप्रवृत्ती, विमा सल्लागारांकडून फसवणूक या मानसिकतेमुळे निर्माण झाली आहे. शिवाय या विम्याच्या हफ्त्यांवर करबचतीचा फायदाही घेता येतो. तर लक्षात असू द्या कि आपली नोकरी जशी महत्वाची तसाच आपला आरोग्य विमाही महत्वाचा. 

प्रमाणात जेवण्याचे महत्त्व….

indian diet

सर्वत्र गोंधळ निर्माण करणारी अवस्था असताना! मग अशा वेळी आपल्या शरीराचा (अग्निचा/भूकेचा) आवाज ऐका तो बरोबर भूक असेल तेव्हा मागतो, नको असेल तेव्हा मागत नाही, आपले चुकते कोठे तर आपण  जिभेच्या चोचल्यांच्या आहारी जातो, ते थांबवायला हवे.

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रिये सहभागी असल्यास असे नेमके काय होते बरे?

diet

पंचज्ञानेंद्रियांच्या सहभागाने मूळात आपण जेवायला बसलो आहोत याची जाणीव अंतर्मनापर्यंत व पर्यायाने निगडीत यंत्रणांपर्यंत पोहोचते, त्यामुळे अन्नावर रुचि उत्पन्न होते, लाळ निर्माण होते.

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रियांचा सहभाग असावा….

diet

त्वचेने अन्नाचा स्पर्श अनुभवावा अर्थात यावरून तुम्हाला कळाले असेलच कि चमच्याने का खाऊ नये. आपल्या भारतीय पद्धती शास्त्रीय असून त्या पाश्चात्य प्रभावाने सोडून आरोग्याच्या मैलोदूर आपण जात आहोत हा ऊलटा प्रवास लवकर थांबवायला हवा अन्यथा विनाश अटळ आहे!

सुपाच्य आहाराचे गुण….

soup

स्निग्ध आहार अन्नास एकसंघता आणतो, रूची निर्माण करणार्‍या बोधक कफास चालना देतो. वाताचे शमन करतो म्हणजेच (inhibits or delays degenerative changes) पेशींची उत्पत्ती व स्थिती या अवस्थांना बल देतो व पेशींचा लय म्हणजेच झीज लवकर होऊ देत नाही. त्यामुळे वातविकार व वार्धक्य यापासून संरक्षण होते.

जेवतांना शरीर, मन एकरूप असण्याचे आयुर्वेदातील महत्व…

diet

ऐव्हाना सुज्ञांना सांगायला नको नजर, कान मोबाईल मधे गुंतलेले असताना जेवण नुसते आत ढकलायचे काम होत असेल तर आपली शरीर यंत्रणाही असाच हलगर्जीपणा करून अन्न पचवायचे सोडून नुसते पुढे ढकलायचे काम करेल. “असेच वाईट सवयीचे सातत्य तुम्ही नेटाने सहज निभवलेत तर तुम्हाला अपचनाचे फळ हमखास मिळणार. शेवटी प्रत्येकाला त्याच्या परिश्रमाचा मोबदला मिळायलाच हवा ना”!

आहार कसा असावा….

Balanced Diat

काहिंना आवडत्या पदार्थांना दिलेल्या फोडणीचा वास आला तरी लाळ सुटु लागते. मांजर किंवा कुत्रा यांच्या गंधज्ञानालाही लाजवेल असे काहिंचे ऊपजत गंधज्ञान असते. अशा व्यक्तींना चुकवून काहि खाणे म्हणजे अगदि असंभव.  कोणीतरी येथे पेरु खात आहे असे म्हणत मधल्या सुट्टित पेरु खाणार्‍यापर्यंत पोचणारी खारुताई सुद्धा मी पाहिली आहे.

भोजनस्थान कसे असावे…..

निसर्गरम्य वातावरणात जेवणाची मजा काही औरच असते. विशेषतः कष्ट करुन सुर्य डोक्यावर आल्यावर झाडाखाली विसावा घेऊन खाल्लेल्या चटणी, तेल, भाकरीची चव कित्येक वर्षांनी सुध्दा तो प्रसंग आठवताच जिभेवर जशीच्या तशी जाणवते. एखाद्या बागेत जेवताना जेवणाचा स्वाद खुपच रुचकर वाटतो नि एरव्हिपेक्षा चार घास जास्त जेवण सरते.

गुरु लघु आहाराची चिंता‍ कोणी करु नये…..

aayurved

आतापर्यंत आपण आपण लघु आणि गुरु आहाराचा आयुर्वेदीय संदर्भ आणि गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? हे बघितले. तर, गुरु लघु आहाराची चिंता‍ कोणी करु नये ते आता पाहू! म्हणजे अमुक पदार्थ पचायला जडं नि तमुक हलका असा विचार कोणी करणे फारसे गरजेचे नाही ते पाहू!

गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी?

aayurved

सावकाश हालचाली करणार्‍या व्यक्ती‍(गोगलगाय कॅरॅक्टर) …. उदाः ज्यांना वेळेत कोठेही पोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत. ‘हा बघू’ असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्‍या व्यक्ती. ज्यांना अंघोळ,शौचविधी व कपडे घालून ‍आवरायलाही वेळ लागतो अशा व्यक्ती. फारच लाॅजिकली सांगायचे झाले तर ज्यांना घड्याळ काही वेळ पुढे करून ठेवावे लागते असे व्यक्ती.