जिया बेकरार है…..हसरत जयपूरी

७० चे दशक येई पर्यंत जयकिशन, शैलेंद्र कायमचे निघून गेले. राजकपूरची पूढची पिढी या क्षेत्रात आली. जयकिशनच्या अचानक जाण्याने हसरत मूक झाले. त्यात आरकेचा “मेरा नाम जोकर” बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळला. चारपाच वर्षांनी मुकेश यानीही एक्झिट घेतली. आरकेच्या ताफ्यात “बॉबी”च्या निमित्ताने लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी सह दाखल झाले

किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार…… शैलेंद्र

शैलेंद्र

आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५० च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनाऱ्याची ओढ असलेला एक तरूण सकाळीच घरा बाहेर पडायचा.

कर भला तो हो भला : कन्हैयालाल

manache talks

कोणत्याही कलेचा भूंगा एकदा का डोक्यात गेला की तो मेंदू सतत कुरतडत असतो. पंडित चौबेजीच्या एका मुलाने मुंबईची वाट धरली मग या दुसऱ्याला कसे बांधून ठेवणार? सुरूवातील किराणा दुकानात बसवून बघितले पण याच्या डोक्यात वेगळेच “किराणा” घराणे !!! नाटक, संगीत, लिखाण या त्रयीने याचा ताबा घेतला. “पंधरह अगस्त्” या नावाचे एक नाटक लिहून त्याने ते बसवले.

पिप्सी.. आठवणीतला चांदोबा

pipsi

मला अजूनही आठवते लहानपणी मला जर कोणी स्वप्न दाखवली असतील आणि त्या स्वप्नांच्या राज्यात जर मी जगलो असेन तर त्यात सगळ्यात जास्ती वाटा हा चांदोबा मासिका चा होता. त्यात असणाऱ्या चित्र कथांनी माझ्या बालमनावर गारुड केलं होतं. गोष्ट राजाची असो वा रंकाची दोन्ही वेळेस त्या चित्रातून मी स्वतःला तिकडे बघत असे. अनेकदा झोपेच्या अधीन असणाऱ्या माझ्या बाल मनात ती चित्र एक वेगळ आयुष्य ही दाखवून जात असत.

“आयेगा आनेवाला” एक सुरीली आठवण.. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

lata mangeshkar shradhhanjali

गाण्यामधे Echo Effect येण्यासाठी लतादीदी पावलांचा आवाज न करता दुरुन हळूहळू चालत येत माईकजवळ यायच्या व दुरुन आवाज येत आहे असा परिणाम मिळायचा. त्यासाठी खूप वेळा त्याना हे करावे लागले. पाच दिवसानी अखेरीस या गाण्याचे रेकॉर्डींग झाले.

हरीहर जेठालाल जरीवाला म्हणजे, संजीव कुमार चा चित्रपट प्रवास वाचा या लेखात

संजीव कुमार

हरीहर जेठालाल जरीवाला हे त्यांचे मूळ नाव. हे गुजराती कुटूंब मुंबईचेच. वडील जरीचा व्यवसाय करीत म्हणून जरीवाला. त्यांच्या कुटूबांत काही विचित्र योगायोग घडले होते….. ‘कुटूंबातील मोठ्या मुलाचा मुलगा १० वर्षांचा झाला की वडीलांचा मृत्यू होत असे’ त्यांच्या आजोबा, वडील आणि भावा सोबत असे घडले होते. जरीवाला कुटूंब तसे गरीबच होते.

दरी दरीतुन घुमू दे पावा…….

pt.hariprasad chaurasiya

बांबू हे खरे तर अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून वाढणार्‍या या बांबूच्या जवळ जवळ १४०० जाती आहेत. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते. याचे महत्व ज्या क्षणी मानवाला समजले तेव्हा पासून आमच्या जीवनात बांबूने असे स्थान पटकावले की आम्हाला शेवटच्या प्रवासातही याचीच साथ लागते.

मेरी दोस्ती मेरा प्यार….

सुधीर कुमारचे पूर्ण नाव सुधीर शंकर सावंत.लालबाग मधील जुन्या हाजी कासम चाळीत रहायचा. लालबाग परळ या मुख्यत्वे गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या परीसरात सुधीर मोठा झाला. आई वडील आणि मोठी बहिण शोभा व लहान बहिण चित्रा असे चौकोनी कुटूंब.

दिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी (Hindi Actress Aruna Irani)

काळाने शरीरावरचे थोडे पापूद्रे ठिसूळ केले इतकाच काय तो फरक. बाकी तोच खट्याळपणा, तोच सळसळता उत्साह आणि तोच लक्ष्यवेधी तीळ….मस्तपैकी न बुजता मराठीत तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली……होय ती अरूणा ईराणी.….

सरोज खानचा जीवन प्रवास

सरोज खान

सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।