वेगवेगळी कारणे काढून कामे टाळण्याची सवय मोडण्यासाठी ९ टिप्स
एखादे काम करण्यास टाळाटाळ करणे, ते काम जमत नाही म्हणून वेगवेगळी कारणे देणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु वारंवार अशी कारणे देऊन कामे करणे टाळले तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
एखादे काम करण्यास टाळाटाळ करणे, ते काम जमत नाही म्हणून वेगवेगळी कारणे देणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु वारंवार अशी कारणे देऊन कामे करणे टाळले तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या व इतरांच्या भावना नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे व सर्व समस्या उत्तम प्रकारे सांभाळणे. जितकी एखादी व्यक्ती भावनिक दृष्टीने बुद्धिमान असेल तितके त्या व्यक्तीचे आयुष्य उमदे असेल व इतरांशी उत्तम संबंध राखता येतील. आज आपण भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणाऱ्या लोकांमध्ये काय लक्षणे असतात ते पाहणार आहोत.
आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.
बरेचदा असे घडत असताना तुमच्या ते लक्षातही येत नाही किंवा लक्षात आले तरी एकूण परिस्थितीचा विचार करून आणि अंगभूत चांगुलपणाने तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता. परंतु सहन करण्याला देखील मर्यादा असते. शेवटी कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होतो आणि त्याचा त्रासही तुम्हालाच होतो. असे वाटू लागते की भलाईचा जमानाच उरला नाही, ‘आपण कितीही चांगले वागलो तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग आपण आणखीच अस्वस्थ होऊ लागतो.’ परंतु मित्रांनो, आता हे सहन करत बसण्याची गरज नाही. लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतील तर काय करावे, तुम्ही त्यावर कसे वागावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….
काही आगाऊ माणसे तयारच असतात जखमेवर मीठ चोळायला.. आम्ही आपले असेच सांगितले हो, तुम्ही मनावर घेऊ नका फारसे..!! असे म्हणायला देखील कमी करत नाहीत.. मग आपण कितीही दुखावले गेलो तरी त्यांना फरक पडत नसतो. अशा वेळेस गोष्टी मनावर न घेणे इतके सहजासहजी जमू शकते का?
एकदा का आपल्याला हे जमणार नाही अशी आपल्या मनाची समजूत झाली की सहज शक्य असणाऱ्या गोष्टी देखील आपल्याला जमणार नाहीत, अगदी ह्या गोष्टीतल्या हत्तींसारख्या. तेव्हा मित्रांनो, अशी वेळ स्वतःवर येऊ देऊ नका. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक संकटाला, परिस्थितीला सामोरे जा. ‘लर्नेड हेल्पलेसनेस’ वर मात करा.
हल्लीची तरुण पिढी शहरात राहणे, नोकरी किंवा व्यवसाय करणे जास्त पसंत करते. सर्वांनाच शहरात राहायचं असतं. शहरातील आधुनिक राहणीमान सर्व तरुण मुलांना हवेसे वाटते. पण ह्याला काही अपवाद देखील आहेत. अशी काही तरुण मुले आहेत जी स्वतःहून शेती करण्याकडे वळत आहेत.
अहो! आपण चालायला शिकलो तरी कसं? पडत, अडखळतंच ना! लहान बाळ नाही का, पडलं तरी पुन्हा हसत-हसत उठतंच… अशीच अपयशाची पायरी चढून यश कसं मिळवायचं याची अकरा गुपितं पाहुया..
सध्या तरूण वर्गाला नाना प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी उद्योग करण्याचं वय आहे, पण संधी नाही. अर्थार्जन होत असेल तर पुरेसं नाही. काम मिळालच तर ते टिकवता येईल याची शाश्वती नाही. दिवसेंदिवस जबाबदारीचा डोंगर मात्र वाढतोय. पण अशा वेळी खचून जाऊन कसं चालेल??
माणसानं भावनीक असावं पण त्याचा त्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा