स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह का असतात?
एका संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू जास्त कार्यक्षम असतो, जास्त अॅक्टिव्ह असतो. स्त्रियांचा मेंदू दोन ठिकाणी पुरूषांपेक्षा जास्त सक्षम असतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
एका संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू जास्त कार्यक्षम असतो, जास्त अॅक्टिव्ह असतो. स्त्रियांचा मेंदू दोन ठिकाणी पुरूषांपेक्षा जास्त सक्षम असतो.
फळांमध्ये सफरचंद हे फळ कुणाला आवडत नाही. अगदी बाळाला फळं द्यायला सुरवात करताना शक्यतो सफरचंदाच्या गराचा भाग दिला जातो. सफरचंदात उत्तम पौष्टिक मूल्यं असतात. उत्पादनाच्या दृष्टीने पहिल्या तीन नंबरात येण्याचा मान मिळवून आहे सफरचंद.
अपघात हे अचानक ओढवलेले अनैच्छिक संकट असते. प्रवास करतांना आपला अपघात घडावा अशी कुणाचीही अपेक्षा स्वाभाविक नसणारच. बहुतेकवेळी वाहन चालविताना आपली चूक नसतांनाही दुसऱ्या कुणाच्या चुकीचे आपण शिकार ठरतो. सुरक्षित वाहन चालविण्याचे नियम न जपल्याने दुसऱ्या कुणावर संकट आपल्यामुळे का यावे याचा विचार करून वाहन चालविले पाहिजे.
मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा की नाही? खायचा असल्यास कुठला तांदूळ खावा? संपूर्ण माहिती वाचा या लेखात
२१ व्या शतकात मानवाने खूप प्रगती केली पण ही प्रगती खरच प्रगतीच आहे का? की केवळ भौतिक प्रगती साधता-साधता आपण आंतरिक अधोगतीचा प्रवास पूर्ण केला आहे हे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना या जीवघेण्या महामारी विरोधात सॅनिटायझरचा व मास्कचा नियमित वापर करणे हे एकमेव शस्त्र आपल्या हातात आहे. सॅनिटायझरचा वापर करा असे आवर्जून आपण म्हणतो, पण वापर कसा व कुठे करावा आणि वापरतांना काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे.
अतिशय स्वस्तात घर, दुकान किंवा जमीन खरेदी करण्याची मोठी संधी बँक ऑफ बडोदा घेऊन आली आहे. जर तुम्ही घर, दुकान किंवा जमीन घेण्याच्या विचारात असाल तर तुमचे हे स्वप्न स्वस्त किमतीत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदा तर्फे ही संधी मिळणार आहे 8 सप्टेंबरला. 8 सप्टेंबर 2021 ला बँक ऑफ बडोदा एक … Read more
खरे तर बहुतांश वेळा ग्राहकाला हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे नियम नीट माहीत नसल्यामुळे अशा घटना घडतात. आज आपण अशीच पाच महत्त्वाची कारणे जाणून घेऊयात ज्यामुळे मेडिक्लेम पॉलिसीचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
हिटलर ज्याला आपण अतिशय माजलेला, उन्मत्त हुकूमशहा मानत आलोय, अशा माणसाचे कधी काळी करोडोच्या संख्येने अनुयायी होते आणि नुसतेच अनुयायी नाही तर तथाकथित कट्टर राष्ट्रप्रेमी आणि हिटलरचे अंधभक्त होते असं म्हणायला हरकत नाही.
थोडक्यात चर्चा करण्या इतका सोपा विषय हा नक्कीच नाही पण आरक्षणाचा मुद्दा जातीभेदावर चर्चा केल्याशिवाय अपूर्णच आहे. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जातीवर आधारित असे आरक्षण आणण्याची गरज का वाटली असेल?