तुमचे बँक खाते बंद करताय? आधी ‘हे’ केले असल्याची खात्री करा
बँक खाते बंद करण्याआधी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, ह्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
बँक खाते बंद करण्याआधी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, ह्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
दर महिन्याला ठराविक उत्पन्न नियमितपणे मिळावे अशी आपली सर्वांची इच्छा असते. नोकरदारांना पगाराच्या रूपाने असे उत्पन्न मिळते. परंतु सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि व्यवसायात नव्याने सुरुवात करणारे तरुण-तरुणी यांना मात्र अशा ठराविक उत्पन्नाचे काही साधन नसते.
लेखाचे शीर्षक वाचून थक्क झालात ना? “हर्षद मेहता“ हे नाव भारतीयांच्या चांगलेच परिचयाचे आहे. मध्यंतरी आलेल्या “द बिग बूल” सिनेमा आणि “स्कॅम १९९२“ ह्या वेब सिरीज मुळे हे नाव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे.
सध्याच्या गुंतवणुकीच्या अनेक योजनांपैकी चांगला व्याजदर देणारी अशी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. तेव्हा पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जरूर करा आणि अशा अनेक निरनिराळ्या योजनांच्या माहितीसाठी आपले पेज वाचत रहा.
आता मात्र ह्यावर एक सोल्युशन आहे, ज्या व्यक्तीशी तुम्हाला ऑनलाइन आर्थिक व्यवहार करायचा आहे त्यांच्याकडे बँक अकाउंटशी संबंधित UPI ID नसेल तर तुम्ही BHIM अँप वरून त्यांचा आधार नंबर वापरून त्यांना पैसे ट्रान्सफर करू शकता.
काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे इतरांना लुबाडण्याचे प्रकार करू लागले आहेत. आज आपण क्रेडिट कार्ड संबंधीच्या अशाच एका पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत जिचा वापर करुन सर्वसामान्य लोकांना लुबाडले जाते.
गुंतवणूक करताना माणसाने सजग असणं गरजेचं आहे. त्यातले बेसिक नियम तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणून कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट? गुंतवलेले पैसे दुप्पट होण्याचा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
जाणून घ्या अशा चार बँकांची नावे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर ७.३० टक्क्यांपर्यंत व्याज देतात
ऍक्सिस बँक ही सध्याची देशातील आघाडीची बँक आहे. बँकेचे बहुतांश ग्राहक बँकेच्या सेवेबद्दल संतुष्ट आहेत. पण सध्या मात्र इंटरनेटवर ऍक्सिस बँक म्हणून सर्च करायला गेलं तर सर्वात आधी येतं ‘axis bank chor hai’
ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले गृहकर्ज मुदतीआधी जरूर फेडावे. तसेच ह्याबाबतीत चांगली गोष्ट अशी की रिझर्व्ह बँकेने अशा मुदतीच्या आधी फेडले जाणाऱ्या कर्जावर कोणतीही पेनल्टी लावलेली नाही. त्यामुळे केवळ कर्जाची सम्पूर्ण रक्कम भरून कर्जमुक्त होता येणे शक्य आहे.