अकबर बिरबलाच्या गोष्टी खऱ्या आहेत की दंतकथा!!

अकबर बिरबलाच्या गोष्टी

१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.

कोण होती झाशीची वीरांगना झलकारीबाई?

झलकारीबाई

राणीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली ती वीर झलकारीबाई. राणीची जागा घेऊन झलकारीबाई इंग्रज सैन्याशी लढत राहिली. तिने इंग्रज सैन्याचं लक्ष आपल्यावर एकवटलं आणि दुसरीकडून राणी लक्ष्मीबाई सुरक्षित बाहेर निघू शकली. दिवसाच्या अंताला इंग्रज सैन्याला समजलं कि आपण जिच्याशी लढतो ती राणी लक्ष्मीबाई नसून झाशीची एक स्त्री सैनिक आहे.

हिरकणी कथा

हिरकणी कथा

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

संयुक्त महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनाचा ज्वलंत आणि रोचक इतिहास!!

१ मे

विसरू नये असा हा १ मे चा इतिहास आज मी तुमच्यासाठी घेऊन आले… महाराष्ट्रदिनाचा ज्वलंत इतिहास जितका रोचक तितकाच जागतिक कामगारदिनाचा सुद्धा… मी १९५८ मध्ये जन्मले त्यामुळे या घटनांशी माझा काही संबंध आला नाही पण लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलेय…

३ एप्रिल, दैदिप्यमान इतिहास घडवणाऱ्या शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

रायगडावर पाऊल ठेवताच माती मस्तकी लागावी हीच इच्छा असते. जग्दिष्वराच्या मंदिरातून बाहेर पडून माघारी तसाच फिरलो. समाधीकडे जाण्याची ताकद ह्या पायात उरलीच नाही रायगड खूपदा केलाय पण खूप कमी वेळा समाधी जवळ जाऊन येण्याच्या योग आला….

वाळवंटी जमीन असलेलं दुबई इतकं बलाढ्य कसं बनलं?…..

दुबई

दुबई हा देश इतका समृद्ध कसा झाला अवघ्या २० वर्षात. २० वर्षांपूर्वी केवळ वाळवंटाची भूमी असलेला हा देश एक जागतिक केंद कसा बनला? दुबई हे पूर्ण जगातले तीन नंबरचे ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. इंटरनॅशनल पॅसेंजरच्या ट्राफिक चा विचार केला तर दुबईचे एअरपोर्ट हे जगातले सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे.

शास्त्र आणि शस्त्र यांचा उत्कृष्ठ मिलाप असणारे शूरवीर संभाजी राजे

संभाजी महाराज

आपल्या अल्पश्या शासनकाळात त्यांनी १२० युद्ध केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले एकही हरले नाही. त्यांच्या पराक्रमाने वैतागून, त्रासून बादशहा औरंगजेबाने शपथ घेतली होती कि जोपर्यंत संभाजींना हरवणार नाही तोपर्यंत आपला किमोन्श डोईवर चढवणार नाही.

कठीण परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेला देश इस्रायल!!

इस्रायल

इस्रायल, या पृथ्वीवरचा एकुलता एक यहुदी देश!! भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तरहा देश एवढा छोटा आहे की अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये असे २० इस्रायल समावतील. आणि लोकसंख्या एवढी कमी की आपल्या मौनी अमावस्येला जो कुंभमेळा भरतो त्यात चार पाच इस्रायल तर आपण दोन तासात आंघोळ घालून पाठवून देऊ.

पानिपताचं युद्ध मराठे का हरले? आणि का घडतं पानिपत?

पानिपत

सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का?

शत्रूला नामोहरम करणारा शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आपणही शिकला तर

शिवाजी महाराज

बर्‍याचशा देशांमध्ये, एकाहुन एक रणनिती आखणारे, निर्भय, बेडर, शुरवीर आणि सरस असे सेनापती होऊन गेले! ज्युलियस सीझर, अलेक्झेंडर, नेपोलियन आणि अलिकडच्या काळात ग्लॅड्स्टन, चर्चिल, हिटलर, मुसोलिनी आणि अशा बर्‍याच जणांनी युद्धशास्त्राच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलयं! एक सेनानायक म्हणुन हे सगळे आपापल्या ठिकाणी महान आणि श्रेष्ठ आहेत. पण शिवाजी महाराजांसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।