कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते!!
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
आनंदी राहणं आणि आनंदाची पखरण करणं खरंच अवघड आहे का? नेमकी करतात तरी काय ही आनंदी माणसं? तुम्ही पण फॉल़ो करा हे सोपे मार्ग.
आयुष्य किती सुंदर आहे ते! आजचा दिवस ‘अक्षय तृतीये’चा पवित्र दिवस!, वर्तमान क्षणात जगण्याची कला ज्याला जमली, त्याच्या जीवनात ‘आनंदाचा क्षय’ कधीच होणार नाही. जीवन अधिकाधिक ‘आनंदी’, ‘खेळकर’ आणि ‘रुचकर’ बनण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!
एके ठिकाणी पीटर ड्रकरने म्हण्टले आहे, यशस्वी व्हायची इच्छा असणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी, येणार्या पाच वर्षात आपण कुठे असु, हे ठरवणे खुप अत्यावश्यक आहे, पण दुर्दैवाने खुपच कमी आणि मोजके लोक आपल्यासमोर ते स्पष्टपणे मांडतात, आणि बहुतेक करुन हेच लोक इतिहास घडवतात.