बाबागिरी भोंदूगिरी चा शेवट होणार तरी कसा…
काधकीच्या जीवनात जेव्हा अनेक संकट येतात, परिस्थिती, काळ, वेळ जेव्हा आपल्या बाजूने नसते तेव्हा आश्वस्त करणारं कोणी भेटलं की तोच आपल्यासाठी साधू, संत, देव किंवा मसीहा ठरतो. पण ह्याच काळात आपण आपला कॉमन सेन्स गहाण ठेवतो. कारण त्या कठीण परिस्थतीत आपली सारासार विचार करण्याची बुद्धी कुठेतरी मागे पडलेली असते.