अपयशावर, संकटावर मात करून गगनभरारी घेण्याचे तीन मूलमंत्र
अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.
गोष्ट सोपी असो किंवा अवघड तिचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे, तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया कशी देता, भावनांना प्रतिक्रिया कशी देता यावर अवलंबून असतो. या लेखात वाचा, प्रतिक्रियेतून अवघड गोष्ट सोपी कशी करायची याचे तीन मूलमंत्र.
डोके दुखत असताना पॅरासिटामोल किंवा कुठलीही पेन किलर न घेता घरगुती असे काही उपाय केले आणि काळजी घेतली तर डोकेदुखीचा त्रास थोपवता येऊ शकतो. यासाठीचे काही घरगुती उपाय वाचा या लेखात.
व्यवसाय, नोकरी किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला पुढेच जायचं असतं, पण वास्तवात किती जण असे पुढे जात असतात. म्हणजे विकास करू शकतात!! तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का?… अशाच वैयक्तिक विकासाचा आराखडा कसा बनवता येईल ते या लेखात वाचा.
आपल्या देशात शास्त्रज्ञांची कमी आहे असे बऱ्याचवेळा म्हटले जाते मात्र ह्या स्पर्धेत ह्या लहान लहान मुलांनी लावलेले शोध बघता आपल्याकडे लवकरच शास्त्रज्ञांची फौज तयार होणार आहे असा विश्वास वाटतो. आपली ही ‘नेक्स्ट जनरेशन’ उज्ज्वल भविष्याची पताका घेऊन सज्ज आहे हे दाखवणारे ११ शोध वाचा या लेखात.
या लेखात काही ऍप्स सांगितलेले आहेत. कोरोनाकाळात सुरक्षितपणे घरातून व्यायाम करण्यासाठी किंवा एरवी सुद्धा नियमित व्यायामासाठी वापरता येतील अशी दहा ऍप्स या लेखात वाचा.
अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा फक्त आणि फक्त यशस्वी होण्यावर विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास… आणि हाच आत्मविश्वास आपल्या जगण्याचा सर्वात मजबूत असा पाय असतो. गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काय उपाय करावेत, स्वतः मध्ये काय बदल करावेत ते वाचा या लेखात.
आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावर सुद्धा दिसू लागतात.
आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते. साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही.
आयुष्यात कितीही मोठे अपयश आले, तरी खचुन न जाता, निराश न होता पुढे चालत राहा, जगण्याचा उत्सव करा. कित्येक अपयशांचा सामना करून सुद्धा ज्यांनी संकटांसमोर हात टेकले नाहीत, तर शेवटी संकटच ज्यांना शरण आले सात दिग्गजांच्या प्रेरणादायी कहाण्या वाचा या लेखात.