तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का?? करा हे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

तोंड आल्यास करण्याचे उपाय

आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं. पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं. पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो. असं बहुतेकांना होतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो. या लेखात आपण जाणून घेऊ की, असं होण्याची कारणं काय आणि त्यावर घरगुती उपाय काय

ओव्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ओव्याचे आरोग्यासाठी हे फायदे तुम्हाला माहित आहेत का

तब्येतीच्या अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवर उपाय हे आपल्या घरातच दडलेले असतात. आपल्या रोजच्या वापरात असे अनेक घटक असतात जे तब्येतीसाठी केवळ फायदेशीरच नसतात, तर अनेक समस्यांवर उपाय सुद्धा असतात. पोटदुखी, घसादुखी, खोकला, मळमळ अशा त्रासांवर तर हे उपाय हमखास यशस्वी ठरतात. अशाच आपल्या नेहमीच्या वापरातला, काही पदार्थात आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे ओवा.

जबाबदारीचं ओझं होऊन ताण येतोय का तुमच्यावर?? मग ताणाशी दोन हात करा

जबाबदारीचं ओझं होऊन ताण येतोय का तुमच्यावर?? मग ताणाशी दोन हात करा प्रेरणादायी

‘अरे भैय्या ऑल इज वेल’ गाणं आठवतय का?? तुम्ही जर तणावाखाली असाल तर ते नक्की गुणगुणत रहा. आयुष्य म्हटल्यावर नातेसंबंध, नोकरी, घरची जबाबदारी, एकंदर कामाचा ताण हा येणारच. म्हणून काही या गोष्टी सोडून देता येत नाहीत. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय, हे होणारच.

प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय

प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय

ठराविक पदार्थ सतत त्यातच ठेवल्यामुळे पदार्थाचा वास त्या भांड्याला येतो. दुसरा पदार्थ त्यात ठेवता येत नाही. इतकंच नाही तर काही पदार्थांचे चिवट डाग भांड्याला लागतात. त्यामुळे काही दिवसांनी प्लास्टिकच्या वस्तू खराब दिसू लागतात. प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय वाचा या लेखात.

तिळाचे आहार आणि तब्येतीच्या दृष्टीने होतात हे १५ फायदे

तिळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या औषधांमधे तिळाच्या अंशाचा वापर होतोच. विशेषतः संधिवात, मधुमेह, ह्रदयरोग यासाठी तिळाचं महत्त्व खूप आहे. अशा दुर्धर आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी दररोज ठराविक प्रमाणात तिळाचे सेवन उपयुक्त आहे. म्हणूनच या लेखात आपण तिळाचे १५ उपयोग काय आहेत ते पाहुया.

तुमचा उत्स्फूर्तपणा आणि आयुष्यातला रस हरवत चालला आहे का ??

तुमचा उत्स्फूर्तपणा आणि आयुष्यातला रस हरवत चालला आहे का ??

खरंच गेल्या वर्षभरात आपण वेगळ्याच अवस्थेतून जात होतो. कारणं बरीच आहेत, परिणाम मात्र सर्वसाधारण एकच. सतत घरात बसून राहणं, कित्येकजण सुशिक्षित बेरोजगार, आर्थिक चणचण, कुणाची आजारपणं थोडक्यात काय तर प्रत्येक जण कुठेतरी हरवलेला.

लहान मुलांच्या आरोग्यासाठी आले कसे फायदेशीर आहे ते वाचा या लेखात 

लहान मुलांच्या आरोग्यासाठी आल्याचे फायदे

मुलांच्या किरकोळ आजारांवर आपल्या स्वयंपाकघरातच सापडतील असे अनेक, रामबाण घरगुती उपाय आहेत. आल्याचे फायदे वाचा या लेखात

‘हे २० घरगुती उपाय करा’ आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

२० घरगुती उपाय करा

केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात

तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही साध्य करायचे असल्यास ही गोष्ट लक्षात ठेवा 

तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही साध्य करायचे असल्यास ही गोष्ट लक्षात ठेवा

तुम्हाला आयुष्यात, तुमच्या मनासारखे घडून हवे असेल, नोकरी व्यवसायात उंची गाठायची असेल, भरपूर पैसा कमवून समृद्ध आयुष्य जगायचं स्वप्न तुम्ही बघत असाल, तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आयुष्यात वेगळे काहीतरी करायची हिंमत दाखवायची आणि ते वेगळे काहीतरी करून निभावून न्यायचे….

चाळिशीनंतर शरीरात होणारे बदल थांबवण्यासाठी सहा उपाय

चाळीशीनंतर वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्याचे ६ प्रभावी मार्ग चाळिशीनंतर शरीरात होणारे बदल थांबवण्यासाठी सहा उपाय

वजन जास्त प्रमाणात वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, पर्यायाने हृदयविकार या विकारांची भीती अधिक प्रमाणात वाढते. याशिवाय कर्करोग आणि अतिरिक्त वजन याचा नजीकचा संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. कर्करोगामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी १४ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक वजन असलेल्या होत्या असे एका पाहणीत आढळून आले आहे.