समजून घ्या वजन आटोक्यात राखून, सुदृढ आरोग्यासाठी ‘माइंडफूल इटिंग’

वजन आटोक्यात राखून सुदृढ आरोग्यासाठी 'माइंडफूल इटिंग'

अन्न हे पूर्णब्रम्ह आहे, हे आपण जाणतोच. केवळ ‘उदरभरण’ हे अन्नाचे कर्म नसून ते एक यज्ञकर्म आहे. केवळ शरीराला नाही तर मनालाही पोषक असणार्‍या अन्नविषयीची ‘माइंडफुल इटिंग’ ही संकल्पना जाणून घेऊयात या आजच्या लेखात.

कोण म्हणतं आयुर्वेदात उशीरा गुण येतो?

कोण म्हणतं आयुर्वेदात उशीरा गुण येतो?

सर्दि, खोकला, जुलाब, ताप यांसारख्या आजारांसाठी सुद्धा रोगी जेव्हा वैद्याकडे विश्वासाने किंवा आशेने येतात. तेव्हा खरच त्यांचा गौरव करावासा वाटतो. कारण अशा रुग्णांमुळे आयुर्वेद केवळ जुनाट आजारांवर व स्लो परिणाम देणारे शास्त्र आहे, हा धब्बा पुसण्यासाठी आम्हा वैद्यांना एक सुवर्णसंधी लाभते.

वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय, तो बॅलन्स करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे राखावे?

वात कफ आणि पित्त दोष म्हणजे काय

मी गुगल केलं, “डेट्सवर गेल्यावर कोण पैसे खर्च करते?” उत्तर गोंधळात टाकणारं होतं. हा खरंच किचकट प्रश्न आहे. ज्यामुळे समोर बिल आल्यावर प्रेमीयुगुलांचे काही क्षण संकोचलेल्या अवस्थेत जातात. पण साधारणत: जो डेटवर जाण्यासाठी पुढाकार घेतो किंवा विचारतो, तोच पैसे देतो.

आरोग्य विमा (Health Insurance) नुतनीकरण करताय? मग लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

आरोग्य विमा

धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटूंबातील एखादी व्यक्ती कधी आजारी पडेल सांगता येत नाही. कधी कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही. औषध-उपचारांचा खर्च देखील आज लाखोंच्या घरात जातो. अशा वेळेस उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा.

आपल्या रक्तगटाबद्दल ‘हि’ माहिती आहे का तुम्हाला?

रक्तगट म्हणजे काय रक्तगट महत्वाचा का असतो? रक्तगट कसे ओळखले जातात रक्तगट घरच्या घरी कसा ओळखावा

रक्तगट म्हणजे काय? रक्त गट कसा ओळखावा? रक्तगट माहीत असणे का आवश्यक आहे? जाणून घ्या ही सर्व माहिती ह्या लेखात रक्त हा आपल्या शरीरातील प्रमुख घटक आहे. शरीरात सर्वत्र पसरलेला घटक म्हणजे रक्त. सर्व मनुष्यांचे रक्त लाल रंगाचे दिसत असले तरी सर्वांचे रक्त सारखे नसते. रक्ताचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांना रक्तगट असे म्हणतात. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

तुमच्या लहान बाळाला भरवताना त्याच्या हातात मोबाईल देता का तुम्ही?

तुमच्या लहान बाळाला भरवताना

बाळाला खेळवायलाही घरात दुसरे कोणी नसल्याने जरा खाऊ घालताना बाळ रडु लागले की यु ट्यूबवर बाळांसाठीच्या गाण्यांचा व्हिडियो लावून, कसेतरी त्याचे मन रमवून त्याला चार घास भरवणे, अशी एकदा योजलेली युक्ती कधी नेहमीचीच सवय होउन जाते, कळतही नाही

स्वतः केलेले घरगुती उपचार सुद्धा बाधक कसे ठरू शकतात ते वाचा या लेखात

घरगुती उपचार

आजीबाईचा बटवा म्हणून घरगुती औषधे नको तेव्हा सल्ल्याविना करत बसू नका. वैद्यांनीही उपचार सांगणारे लेख लिहू नयेत असे मला वाटते, याने आपणच भोंदू वैद्य निर्माण व्हायला खतपाणी घालतो. कोणतेही आयुर्वेदिक औषध विना प्रीस्क्रिप्शन आपल्याकडे मिळू शकते, अगदि चाॅकलेट-गोळी मागावी तसे – हिच परिस्थिती बदलायला हवी.

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या रोज ही काळजी घेतलीच पाहिजे

केस

(कारण कुरळे केसवाल्यांना सरळ केस आवडतात, काळे केसवाल्यांना तांबडे केस आवडतात, अशी एकंदर तर्‍हा ! हे म्हणजे सोलापूरात भाताचे पिक नि कोकणात निवडुंगाचे पिक घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे केसांचे स्वरूप असते. ते काही कालावधीसाठी बदलायचा प्रयत्न करण्याऐवजी ते मूळ स्वरुप आपल्याला आवडायला हवे.) अशी अनेक कारणे केस गळतीस कारणीभूत होतात.

नवीन वर्षाचा संकल्प करा आरोग्यासाठी या सवयी लावण्याचा

नवीन वर्षाचा संकल्प

ज्यांच्यात शारीरीक किंवा मानसिक आळस ठासून भरलेला असतो त्यांनी गजर लावून घड्याळ किंवा मोबाईल लांब ठेउन द्यावा नाहितर सकाळी मला उठवले का नाहिस, गजर कोणी बंद केला म्हणून ओरड सुरु होते, गजर तर महाशयांनी स्वतःच बंद केलेला असतो !

सवयी बदला तरच आरोग्य सुधारेल

आयुर्वेद

एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, “पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही” असे म्हणतात.