माझ्याच नशीबी दुर्भाग्य का?, असं वाटत असेल तर हे वाचा
एकच गोष्ट असते, जी तुमच्या आणि यशाच्या आड येते ती गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची मानसिकता… माझ्याचं नशीबी दुर्भाग्य का?…. प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
एकच गोष्ट असते, जी तुमच्या आणि यशाच्या आड येते ती गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची मानसिकता… माझ्याचं नशीबी दुर्भाग्य का?…. प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो.
तसं पहायला गेलं तर आजच्या धावपळीच्या युगात दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी खूप गळून गेल्यासारखं वाटणं सर्रास पहायला मिळतं. स्त्रिया आणि पुरुष दोघेही दमतात थकतात. मात्र स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आल़ं आहे.
आपल्याला सर्वानाच आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. पण त्यासाठी नक्की काय प्रयत्न करावेत हे मात्र समजत नाही. आपण काही ना काही प्रयत्न करत राहतो पण म्हणावे तसे यश येत नाही. मग निराश होऊन आपण प्रयत्न करणे सोडून देतो. पण थांबा, इतक्यात निराश होऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा ५ मॅनेजमेंट स्किल्स सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करून यशस्वी होऊ शकाल.
तुमच्या मनात असा विचार कधी येतो का की जगातील काही मोजकेच लोक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत कसे काय असतात? असे काय वेगळेपण त्यांच्यात असते की ते इतरांपेक्षा जास्त यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतात?
क्रिएटिव असण्यामागे स्वभावाचा भाग आहे हे जरी खरे असले तरी लहानपणापासून मुलांना नेमक्या पद्धतीने वाढवले तर ती नक्कीच क्रिएटिव्ह बनू शकतात हे देखील सत्य आहे.
गिरगावातल्या एका चाळीत राहणाऱ्या काही महिलांनी, १५ मार्च १९५९ या दिवशी उधार घेतलेले ८० रुपये वापरुन डाळ आणि मसाले खरेदी केले. ते वापरून त्यांनी पापड तयार केले. असे उभे राहिलेले लिज्जतचे साम्राज्य १६०० करोड पर्यन्त कसे पोहोचले ते वाचा या लेखात.
आजच्या युगात सरधोपट मार्गाने नोकरी-व्यवसाय करणार्या लोकांपेक्षा क्रिएटिव्ह लोक जास्त यशस्वी असलेले दिसून येतात. तसेच क्रिएटिव्ह लोक त्यांच्या कामात जास्त समाधानी आहेत असे देखील आढळून येते. कामाचे क्षेत्र कोणतेही असो परंतु त्यात स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून वेगळेपणा आणणारे लोक त्या कामाचा आनंद देखील घेतात आणि त्यात यशस्वी देखील होतात.
माणूस हा खरे तर समूहप्रिय आहे. आपल्याला आपल्या आप्तस्वकीय, मित्रमंडळी ह्यांच्या समवेत रहायला आवडते. परंतु सध्याच्या पॅनडेमीकच्या काळात एकमेकांपासून लांब राहणे, वारंवार न भेटणे, अंतर राखणे आवश्यक झाले आहे. अशा वेळी बरेच जणांना एकटेपणा असह्य होऊ लागणं हे ओघाने आलंच…
मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते, या आठ सूत्रांचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही फायदा होईल असे तुम्हाला वाटते का? या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या म्हटल्या तर त्यात काही अडचण वाटते का? हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.
‘महान म्हणजे काय गं आई’, माझा मुलगा मला विचारत होता. सांगितलं तर कळावं असं त्याच वयही नाही. म्हटलं जो सगळ्यांशी चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, जमलं तर मदत करतो, सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो महान.