जाणून घेऊयात अंतराळवीरांना कोण कोणते आजार होऊ शकतात
आज आपण अंतराळवीर अंतराळात जातात त्यामुळे त्यांना कोण कोणते आजार होऊ शकतात या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आज आपण अंतराळवीर अंतराळात जातात त्यामुळे त्यांना कोण कोणते आजार होऊ शकतात या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.
२२ सप्टेंबर ला अमेरिकी शेअर बाजारात फ्रेशवर्क चा IPO विक्रीसाठी खुला झाला. आणि 24 सप्टेंबर पासून फ्रेशवर्कने अमेरिकेतला शेअर बाजार NASDAC मध्ये २१% च्या परताव्यासहित दमदार एन्ट्री घेतली. आणि कंपनीचे मार्केट कॅप $12 अब्ज झाले.
पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच पीएमआरडीए, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन( एमआयडीसी) च्या मदतीने हिंजवडी सह चार नवीन ठिकाणी कचरा जमा करणे आणि त्याचे विघटन करणे यासाठीची केंद्र सुरू करणार आहे. ही माहिती पीएमआरडीए चे सीईओ किरण गीत्ते यांनी दिली आहे.
देशाच्या निरनिराळ्या भागात साजरे केले जाणाऱ्या सणांमुळे त्या त्या ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँका २१ दिवस बंद असणार आहेत.
जेव्हापासून घराघरात फ्रीज आला आहे तेव्हापासून पदार्थ त्यात ठेवून ते खूप दिवस वापरणे सुरु झाले आहे. पूर्वी लोक सगळे पदार्थ ताजे बनवत आणि लगेच संपवत असत. फ्रीजमुळे पदार्थ जास्त दिवस टिकण्याची सोय तर झाली परंतु आपण हे जाणून घेतले पाहिजे की फ्रीजमध्ये देखील पदार्थ खराब होऊ शकतात.
एका संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू जास्त कार्यक्षम असतो, जास्त अॅक्टिव्ह असतो. स्त्रियांचा मेंदू दोन ठिकाणी पुरूषांपेक्षा जास्त सक्षम असतो.
फळांमध्ये सफरचंद हे फळ कुणाला आवडत नाही. अगदी बाळाला फळं द्यायला सुरवात करताना शक्यतो सफरचंदाच्या गराचा भाग दिला जातो. सफरचंदात उत्तम पौष्टिक मूल्यं असतात. उत्पादनाच्या दृष्टीने पहिल्या तीन नंबरात येण्याचा मान मिळवून आहे सफरचंद.
अपघात हे अचानक ओढवलेले अनैच्छिक संकट असते. प्रवास करतांना आपला अपघात घडावा अशी कुणाचीही अपेक्षा स्वाभाविक नसणारच. बहुतेकवेळी वाहन चालविताना आपली चूक नसतांनाही दुसऱ्या कुणाच्या चुकीचे आपण शिकार ठरतो. सुरक्षित वाहन चालविण्याचे नियम न जपल्याने दुसऱ्या कुणावर संकट आपल्यामुळे का यावे याचा विचार करून वाहन चालविले पाहिजे.
मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा की नाही? खायचा असल्यास कुठला तांदूळ खावा? संपूर्ण माहिती वाचा या लेखात
२१ व्या शतकात मानवाने खूप प्रगती केली पण ही प्रगती खरच प्रगतीच आहे का? की केवळ भौतिक प्रगती साधता-साधता आपण आंतरिक अधोगतीचा प्रवास पूर्ण केला आहे हे म्हणण्याची वेळ आली आहे.