गरीब कि श्रीमंत कसा माइण्डसेट आहे तुमचा?
गरीब असणे किंवा श्रीमंत असणे हे दोन मनाचे खेळ आहेत.. असे म्हंटले तर पटेल का? कदाचित नाहीच पटणार. म्हणूनच आपल्या विचारसरणीत समजून उमजून हे बदल आणा म्हणजे समृद्धी तुमच्याकडे चालत येईल.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
गरीब असणे किंवा श्रीमंत असणे हे दोन मनाचे खेळ आहेत.. असे म्हंटले तर पटेल का? कदाचित नाहीच पटणार. म्हणूनच आपल्या विचारसरणीत समजून उमजून हे बदल आणा म्हणजे समृद्धी तुमच्याकडे चालत येईल.
कालच मनाचेTALKS मध्ये गोष्टी मनाला लावून घेण्याबद्दल वाचले आणि “आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुमच्याशी बोलावेसे वाटले…
अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा इतर स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!! मनावर घेऊ नका असे आपल्याला वारंवार ऐकून घ्यावे लागते का..?? मग हे उपाय करून पहा
सगळ्याच गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे नाही तर इतरांच्या मनाप्रमाणे पण होऊ देणं म्हणजे “शिष्टाचार” म्हणजेच “तमीज.”…. पालन करणं सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण त्यातला आनंद मिळायला लागला की दुसऱ्यांनाही म्हणाल ‘तमीज से बोलो’…. ‘शिष्टाचार पाळा’…. अशाच शिष्टाचाराच्या आठ सवयी वाचा या लेखात.
मिळाला मोकळा वेळ की लेखात सांगितलेली ही ५ कामं डोळ्यासमोर आणा. कोणतं काम त्या वेळी करता येईल ते जरूर करा. तुमचं यश तुमच्या समोर चालत येईल. ते येताना दिसलं की एक गोष्ट मात्र करा. “मनाचेTalks” च्या ह्या लेखाला तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. नवीन नवीन तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल…..
नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग”… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.
माणसाला सुख हवं असतं, म्हणजे नेमकं काय हवं असतं? समजा उद्या त्या ‘अलाउद्दीन’ चा चिरागातील जिन अचानक आपल्या समोर उभा झाला आणि विचारू लागला, ‘बोलो मेरे आका क्या हुकूम है !’ तर काय मागणार आपण त्याला?
दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकं जाहीर झाले तसे बऱ्याच वाचकांचे मेसेजेस यायला लागले कि परीक्षेचा अभ्यास मुलांना लक्षात राहील यासाठी काहीतरी लेख पाठवा. तर परीक्षेच्या वेळी हसत खेळत अभ्यास करून तयार होण्यासाठी काही टिप्स या लेखात बघा.
तब्बेत कशी सुधारायची, सुंदर कसं दिसायचं, यशस्वी कसं व्हायचं हे सगळे विचार आपण करतो पण समरणशक्ती कशी वाढेल याचा विचार मात्र आपण करत नाही. विचार करत नाही म्हणण्यापेक्षा ती आपल्याला अशक्य कोटीची गोष्ट वाटते… तो भाइयों और बेहेनों 😍 ये भी कोई इम्पॉसिबल बात नाहीं……
नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग”… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.