आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जगण्यात कोरोनाने आणलेली घालमेल
काय रोज रोज जायचं अगदी वैताग येऊन गेलाय.. बाकी लोकं मात्र या लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी घरी आहेत आणि आम्हाला रोजच जावं लागतं. रोज रोज संध्याकाळी डोकं धुवून धुवून आता दुखायला लागलच..
काय रोज रोज जायचं अगदी वैताग येऊन गेलाय.. बाकी लोकं मात्र या लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी घरी आहेत आणि आम्हाला रोजच जावं लागतं. रोज रोज संध्याकाळी डोकं धुवून धुवून आता दुखायला लागलच..
दोन मुलींच्या पाठीवर होणाऱ्या तिसऱ्या मुलीचं स्वागत रडत खडतच होणार असतं, पण नऊ कन्या जेऊ घालणाऱ्या सासूबाईंच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या वीणाची कथा ‘कोवळी कळी’
आज तो एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतोय. मी आजही खात्रीने सांगते की संक्रांतीच्या दिवशी त्याची बोटे जरी संगणकावर फिरत असतील तरी त्याचे लक्ष मात्र बाहेर कुठे पतंग दिसते का?…
नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग”… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.
नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग”… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.
कॉलेजमध्ये फुललेली विवेक आणि मायाची प्रेमकथा पुढे काय वळण घेते, अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेला विवेक मायाला विसरू शकतो का? वाचा एक प्रेमकथा
सायंकाळचे ५.३० वाजलेले.. मी ऑफिस मधून निघालेली.. कॅम्पस क्रॉस केले आणि मुख्य रस्त्याला लागले. माझ्या गाडीसमोर एक ३० – ३२ वर्षांची महिला आपल्या दिड वर्षाच्या मुलीला स्कुटीवर समोर उभे ठेऊन जात होती. (ती चिमुकली मागे बसू शकत नव्हती) मध्ये मध्ये मुलगी झोपत होती
“Where there is a will, there is a way” इच्छा शक्ती जर प्रबळ असेल तर ती व्यक्ती सर्व अडचणींवर मात करते, आणि मेहनत करायला जे घाबरत नाही ते कधीही जीवनात अपयशी ठरत नाहीत… मग ते अपंग असले तरीही..
ही मधुमालती मला सोबत ठेऊन आपल्या सुगंधासोबत माझे प्रेम म्हणा, वात्सल्य म्हणा, ममता म्हणा याचा सुद्धा भार वाहते आहे.. किती आणि कसे गं तुझे आभार मानू !!” माई म्हणजेच पूर्वीच्या अनिताताई.. महिलाश्रमामध्ये आल्यानंतर त्यांना सर्वजणी माई या नावानेच हाक मारायला लागल्या… माई तशा सर्व भावंडांमध्ये मोठया…
पण शेवंताला कोण विचारणार? तिच्या मताला काही महत्व होते का? शिक्षित असो किंवा अशिक्षित प्रत्येक मुलीचे एक लग्नानंतरचे सुरम्य स्वप्न असते.. आपल्याच बहिणीचे पोर म्हणून तयार झाली म्हणा किंवा सर्व भावनाच गोठवून बोहल्यावर उभी राहिली.