सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

प्रतीक्षा तोंडवळकर

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर! एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे. आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना … Read more

१६ वर्षाच्या तपश्चर्येनंतर बालाजीच्या भक्तांनं पूर्ण केली १०८ सुवर्णमुद्रांच्या हारांची मागणी.

tirupati balaji

गोविंदाss गोssविंदा असा गजर करत अनेक भक्त तिरूमलाला बालाजीचं दर्शन घ्यायला भक्तिभावानं श्रद्धेने येतात. बालाजीच्या भक्तांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एक सत्य घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. साल होतं १९८० माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे खाजगी सचिव, श्री प्रसाद हे तिरुपती संस्थानाचे मुख्य अधिकारी म्हणून काम बघत होते. एके दिवशी त्यांना … Read more

कमी उंची आहे म्हणून लोक करायचे चेष्टा, आज आहेत यशस्वी वकील

harvindar kaur shortest advocate

पंजाबच्या जालंदर कोर्टातल्या अँडवोकेट हरविंदर कौर उर्फ रुबी या सध्या खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. २४ वर्षाच्या हरविंदर कौर भारतातल्या सगळ्यात कमी उंचीच्या ऍडवोकेट आहेत. त्यांची उंची ३ फूट ११ इंच एव्हढीच आहे. जीवनातल्या अडथळ्यांवर मात करत यशाचं एक उत्तुंग शिखर त्यांनी गाठलेलं आहे. खरं तर हरविंदर यांचे स्वप्न एअर होस्टेस बनण्याचं होतं. पण एअर होस्टेस … Read more

प्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध?

रविंद्रनाथ टागोर

कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून रुही आणि अर्णव यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. खरं तर दोघांनाही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताच स्वार्थ नव्हता. त्या दोघांना नुसतं भेटणं, एकत्र राहणं, बोलणं खूप छान वाटायचं. याच पद्धतीने त्यांचं पदवीं शिक्षण एकत्र पूर्ण झालं. दोघांचं कॉलेज आणि क्लास ही एकच असल्यामुळे ते एकत्र यायचे जायचे. यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी … Read more

तुमच्या घरातल्या या १५ गोष्टी ठरवतील तुमचं आरोग्य

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा 'या' १५ कसोटींवर

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा या कसोटीवर १) किचन ओट्यावर कोणकोणते पदार्थ आहेत ? घरातल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी निवडा. ताजी फळं, ताज्या भाज्या, पौष्टिक धान्य, आणि ताजं मांस मटन यांची निवड करा. जर ताज्या गोष्टी तुमच्या आसपास मिळत नसतील तर कॅनफूडमध्ये स्वतःच्याच रसात पॅक केलेली फळे निवडा, फळांचे सिरप घेऊ … Read more

कलियुगाबद्दल श्रीकृष्णानं महाभारतामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलयं?

shrikrushna prediction today

नमस्काssर मित्रांनो, असं म्हणतात की सध्या कालखंडाचं चौथं युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या कलियुगाविषयी हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीच माहिती नमूद केलेली आहे. जसं-जसं हे कलीयुग शेवटाकडे जाईल धरतीवरून धर्माचा नाश होईल आणि माणसांचं आयुष्यही कमी होत जाईल. शेवटी पुन्हा भगवान विष्णु कल्की रूपात अवतरतील आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील असंही मानलं जातं. पण तुम्हाला … Read more

महिलांनी आपल्या पर्स मध्ये या ११ वस्तू ठेवल्या तर त्यांना कसलीही अडचण येणार नाही

पर्स मध्ये या वस्तू ठेवाव्यात महिलांनी

लग्नसमारंभासाठी वेगळी तेही जवळचा लग्नसमारंभ असेल तर वेगळी पर्स, दूरच्या ओळखीतला लग्नसमारंभ असेल तर वेगळी पर्स, ऑफिससाठी वेगळी, बाजारहाट करण्यासाठी वेगळी मोठ्या खरेदीसाठी वेगळी अशा असंख्य पर्स तुमच्याकडे असतात…..

लाजाळू स्वभावामुळे प्रगतीत खीळ बसते? मग हे ३ उपाय करा!

manasshastra

कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?

म्हणजे बघा…

शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त ‘या’ १० गोष्टी करा, आणि चमत्कार अनुभवा

शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त 'या' १० गोष्टी करा

धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं. तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास वाटू लागतं. सततच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो आणि मनावर निराशेचं मळभ दाटू लागतं. परंतु आज आपण अशा काही उपयुक्त टिप्स … Read more

तुमच्या मुलांसमोर या चुका करू नका!!

सुजाण पालकत्व निबंध लेखन

मुलांना शिस्त लावताना एक गोष्ट फार महत्वाची असते. मुले अनुकरण करत शिकतात. मुलांना त्यांच्या आजूबाजूला जी माणसे दिसतात त्यांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे आई-वडिलांचा. मुले अगदी कळायला लागल्यापासूनच आई-बाबांची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक टिपत असतात. आईवडिलांच्या चांगल्या सवयी मुलांना लागतातच, त्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत. पण याचबरोबर हे … Read more