डोळे का फडफडतात आणि ते थांबवण्यासाठी काय करावे?
डोळे हा आपल्या शरीराचा नाजुक अवयव आहे. आणि डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या पापण्या देखील महत्वाच्या आहेत. सहजपणे केव्हातरी आपण गंमतीने डोळे मिचकावतो. आणि एखादे वेळी आपोआप देखील डोळे मिचकावले जातात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
डोळे हा आपल्या शरीराचा नाजुक अवयव आहे. आणि डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या पापण्या देखील महत्वाच्या आहेत. सहजपणे केव्हातरी आपण गंमतीने डोळे मिचकावतो. आणि एखादे वेळी आपोआप देखील डोळे मिचकावले जातात.
हल्ली च्या काळात काही दुखणी अगदी सर्रास आढळून येतात, टाचदुखी हे त्यातीलच एक दुखणे. टाचा दुखणे आजकाल अगदी कॉमन झाले आहे. आपल्या आसपास कोणी ना कोणी ह्या समस्येने ग्रासलेले असतेच. टाचा दुखतात म्हणजे टाचेचा खालचा भाग, कडा किंवा पाठीमागचा घोट्याजवळचा भाग दुखतो, तिथे वेदना होतात. टाचा दुखण्याची अनेक कारणे आहेत, पण अगदी कॉमन कारण आहे ते म्हणजे आरामदायक चप्पल किंवा बूट न वापरणे.
मस्त रसरशीत केशरी रंगाचे संत्र पाहिले की ते खावेसे न वाटणारी व्यक्ति विरळाच. आपण सगळेच संत्री अगदी आवडीने खातो. आणि संत्रे हे अतिशय गुणकारी आणि आरोग्यवर्धक फळ आहे हे आपल्याला माहीत असते, परंतु संत्र्यामध्ये असे ही गुण असतात की ते औषधाच्या स्वरूपात देखील वापरले जाते.
अधूनमधून कधीतरी शिंका सर्वांनाच येतात. एखाद दुसरी शिंक आली तर त्यात काही वावगं नाही, परंतु जर वारंवार शिंका येऊ लागल्या, किंवा न थांबता सलग शिंका येऊ लागल्या तर मात्र आपण अगदी हैराण होऊन जातो. अशा शिंकांमुळे चिडचिड होऊ लागते. शिवाय सतत शिंका आल्या तर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.
नारळाचे पाणी पिणे आपल्याला सर्वांनाच आवडते. नारळाच्या पाण्यामुळे ताजेतवाने वाटते, थकवा दूर होतो. उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याची मजा काही औरच. मुख्य म्हणजे अश्या ह्या मधुर नारळपाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. कोणते ते आपण जाणून घेऊया.
दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे. ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो. दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो. ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.
स्त्रियांना आपल्या शरीराचा बेढब झालेला आकार आणि पोट, कंबर, दंड इत्यादी ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स आवडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय, ते कशामुळे येतात, ते कमी कसे करायचे आणि घालवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.
आजकाल धकाधकीच्या जीवनात लोक शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमकुवत होत आहेत. जीवन सुखी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्राथमिक स्थरावर व्यायाम आणि सकस आहाराचा उल्लेख केला जातो. पण ह्या प्राथमिक स्थराशिवाय असे बरेच नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत ज्याचे पालन केल्याने रोजचे आयुष्य सुखी होईल.
घसा बसणे, हा एक सामान्य आणि सहसा दुर्लक्षित केला जाणारा त्रास आहे. हवामानात बदल झाला की, उदभवणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे, घसा बसणं. घशाला वारंवार कोरड पडणे, जळजळ होणे हे घसा बसला की त्याबरोबर होणारे इतर त्रास असतात. घसा बसल्यास हे घरगुती उपाय करून बघा
आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही! ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच. रोजच्या चहा, कॉफी, सरबत, कोल्डड्रिंक याचाच विचार केला तर ५० ग्राम पेक्षा जास्त साखर पोटात जाते.