‘लॅक्रिमेशन’ किंवा ‘डोळ्यातून पाणी येणे’ याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय
तुम्ही लॅक्रिमेशन बद्दल ऐकले आहे का? जाणून घ्या लॅक्रिमेशन म्हणजे काय? त्यावर काय घरगुती उपाय करता येतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तुम्ही लॅक्रिमेशन बद्दल ऐकले आहे का? जाणून घ्या लॅक्रिमेशन म्हणजे काय? त्यावर काय घरगुती उपाय करता येतात.
घोरताना नाकातून किंवा घशातून आवाज येतो. श्वास घेतला जात असताना असा आवाज येतो. काही लोकांना घोरल्यामुळे घसा दुखण्याची समस्या येऊ शकते.
स्त्रियांना आपल्या शरीराचा बेढब झालेला आकार आणि पोट, कंबर, दंड इत्यादी ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स आवडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय, ते कशामुळे येतात, ते कमी कसे करायचे आणि घालवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.
आज आपण व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेविषयी अधिक जाणून घेऊया. व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर काय लक्षणे जाणवतात, काय आजार होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. तसेच अशी कमतरता का होते त्याची कारणे देखील जाणून घेऊया.
मधुमेही लोकांनी प्रवासात स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ह्या ब्लड शुगर लेव्हल कमीजास्त होण्याला घाबरून अनेक मधुमेही लोक प्रवास करण्याचे टाळतात. परंतु आता असे करण्याची गरज नाही. काही पूर्वतयारी करून आणि विशेष काळजी घेऊन मधुमेह असणारे लोक सुद्धा सहजपणे प्रवास करू शकतात. कसे ते आपण पाहूया.
बहुतेक वेळा डोके खाजवण्याचे प्रमुख कारण केस स्वच्छ नसणे, डोक्यात कोंडा झालेला असणे, उवा असणे हे असते. खूप जास्त चिंता, स्ट्रेस हे देखील एक कारण असू शकते. एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा डोक्यात खाज सुटते. परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे असते. डोके खाजवण्याची ही किंवा ह्यापेक्षा गंभीर कारणे असू शकतात. आज आपण ती कारणे विस्ताराने जाणून घेऊया. परंतु त्याआधी डोके खाजवते म्हणजे नक्की काय काय होते, कोणती लक्षणे दिसून येतात ते जाणून घेऊया.
जगभर सध्या करोनाने थैमान घातले आहे. ह्या रोगाची सर्व देशांना अक्षरशः दहशत बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे करोना विषाणूचे वेळोवेळी बदलणारे स्वरूप. करोनाच्या प्रत्येक लाटेबरोबर ह्या विषाणूचे नवे स्वरूप समोर येत आहे.
निषिद्ध आहारामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. तसेच अशक्तपणा, थकवा आणि उलट्या जुलाब देखील होऊ शकतात. म्हणून चुकीच्या कॉम्बिनेशनचे पदार्थ खाणे योग्य नाही. ह्याच प्रकारे अंडे देखील चुकीच्या पदार्थांबरोबर खाल्ले असता एलर्जिचा त्रास होऊ शकतो. एरवी गुणकारी असणारे अंडे त्यामुळे आपल्या शरीरासाठी टॉक्सिक होऊ शकते. ह्याचा आपल्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
सध्या ताप आला की पहिल्यांदा सर्वांच्या मनात करोनाची शंका येते परंतु त्याशिवाय देखील एक आजार आहे जो आधीपासून आपणा सर्वांना माहीत आहे तसेच गंभीर देखील आहे. अर्थातच त्यावर योग्य ते उपचार केले तर रुग्ण हमखास बरा होतो. तो आजार म्हणजे डेंग्यू.
आयुर्वेदात ज्यांना दुधाची एलर्जि आहे असे लोक सोडून बाकी सर्व लोकांना रात्री झोपण्याआधी दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु ५ वर्षांच्या आतील लहान मुले आणि बॉडी बिल्डिंग करणारे लोक ह्यांना मात्र सकाळी उठल्यावर देखील दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. शरीरातील मास पेशी मजबूत होण्यास मदत होते.