रात्री गाढ झोप येण्यासाठी ८ आयुर्वेदिक उपाय — निद्रानाशावर नैसर्गिक उपाय
रात्री गाढ झोप येण्यासाठी उपाय हवे आहेत? अश्वगंधा दूध, तुळशीचा काढा, पादाभ्यंग यासह ८ सोपे आयुर्वेदिक उपाय जे निद्रानाशावर नैसर्गिक मात करतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
रात्री गाढ झोप येण्यासाठी उपाय हवे आहेत? अश्वगंधा दूध, तुळशीचा काढा, पादाभ्यंग यासह ८ सोपे आयुर्वेदिक उपाय जे निद्रानाशावर नैसर्गिक मात करतात.
उन्हाळ्यात ऊर्जावान राहण्यासाठी ७ प्रभावी आयुर्वेदिक उपाय. तांब्याचे पाणी, कोकम सरबत, नारळपाणी आणि सात्त्विक आहाराने उन्हाळ्यातही दिवसभर तजेलदार राहा.
आपले गुडघे का दुखतात? अनेकदा त्याचं खरं मूळ आपल्या पोटात आणि मनात दडलेलं असतं. तुमची पचनक्रिया, तुमच्या दाबून ठेवलेल्या भावना आणि तुमचा आहार थेट तुमच्या सांध्यांवर परिणाम करतात.
एक गोष्ट लक्षात ठेवा, शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असू शकतो, पहिला नाही. आपल्या शरीरात स्वतःला बरे करण्याची एक अद्भुत शक्ती आहे. गरज आहे ती फक्त तिला योग्य मार्गाने जागृत करण्याची.
मूलाधार चक्र म्हणजे आपला आधार. हे स्थिर असेल तर जीवनात भीती न येता, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं बळ मिळतं. रोज काही वेळ दिला, तर हे चक्र सहज सक्रीय होऊ शकतं — आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो.
नियमित योगसाधना केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यास आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे. काही आसने तर मनाचे स्वास्थ्य जपणारी आहेत. रोजच्या साधनेत जर या योगासनांचा समावेश केला तर नेहमीच शांत आणि प्रसन्न रहाणे शक्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव यामुळे मनावर नक्कीच नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्यांशी लढताना मनाची शक्ती कमी … Read more
बरेचदा तुम्ही असा अनुभव घेत असाल की, काही आजार झाला आहे पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सर्व टेस्ट्स या निगेटिव्ह येतात. तेव्हा आजारांचे मूळ हे साचून राहिलेल्या भावनांमध्ये असू शकते. थायरॉईड, अर्थरायटीस, हायपरटेन्शन, डायबिटीस यांसारखे काही आजार हे Psychosomatic disorders आहेत ते याचमुळे. म्हणूनच खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हा लेख नक्की वाचा.
आपल्याला गुडघेदुखीचा त्रास असेल तर काही विशिष्ट गोष्टी करणे आणि काही विशिष्ट गोष्टी न करणे यामुळे आपण तो त्रास आटोक्यात तर ठेवू शकतोच परंतु दीर्घकाळपर्यंत काळजी घेतल्यास गुडघेदुखी पूर्णपणे बरी देखील करता येऊ शकते.
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: शतावरीची लागवड कशी करावी । शतावरी चे फायदे मराठी । शतावरी कल्प कसे घ्यावे । शतावरी पावडर । शतावरी लागवड कधी करावी शतावरी एक अशी वनस्पती आहे की जिच्या सेवनामुळे असंख्य फायदे होतात.विशेषत: सर्व वयोगटातील स्त्रीयांना ही खूपच उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार ही एक दिव्य वनस्पती आहे. … Read more
पावसाळा संपला की हळूहळू दिवसा उन्हाचा चटका जाणवतो आणि रात्री मात्र गारवा!!! शारदीय नवरात्रौत्सव घेऊन येणारा हाच तो शरद ऋतु. साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस पडतो, आकाश स्वच्छ, निळे दिसू लागते. पावसाळी पिके तयार होऊन कापणीचे दिवस येतात. तलावांमध्ये कमळे फुलतात, रात्री आकाश निरभ्र, चांदण्यांनी भरलेले असते आणि गार वारा मन प्रसन्न करतो. या … Read more
आजकाल आपल्याला किडणीशी संबंधित आजार जास्त प्रमाणात दिसतात. किडणी हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आणि यात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर गंभीर परिणाम होऊ शकतात. मनाचेTalks या लेखातून किडणी खराब होणे म्हणजे काय आणि त्याची लक्षणे व उपचार याबाबत सविस्तर माहिती घेऊन येत आहे. किडणी खराब होणे म्हणजे काय? Acute Kidney Failure असे वैद्यकीय … Read more