प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद

honour-killing

प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद प्रेमात पडून लग्न केलं म्हणून, मुलीचा खून करण्याच्या सैराट सारख्या ऑनर किलिंगच्या घटना आपल्याकडे वरचेवर घडत असतात. पण घटना मात्र खूपच वेगळी आहे. ही वेदनादायक घटना मॅडेमोइसेल ब्लँचे मोनियर या फ्रेंच मुलीसोबत घडली. ही घटना जरी जुनी असली तरी आजही थरकाप उडवणारी … Read more

सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

प्रतीक्षा तोंडवळकर

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर! एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे. आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना … Read more

१६ वर्षाच्या तपश्चर्येनंतर बालाजीच्या भक्तांनं पूर्ण केली १०८ सुवर्णमुद्रांच्या हारांची मागणी.

tirupati balaji

गोविंदाss गोssविंदा असा गजर करत अनेक भक्त तिरूमलाला बालाजीचं दर्शन घ्यायला भक्तिभावानं श्रद्धेने येतात. बालाजीच्या भक्तांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एक सत्य घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. साल होतं १९८० माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे खाजगी सचिव, श्री प्रसाद हे तिरुपती संस्थानाचे मुख्य अधिकारी म्हणून काम बघत होते. एके दिवशी त्यांना … Read more

प्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध?

रविंद्रनाथ टागोर

कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून रुही आणि अर्णव यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. खरं तर दोघांनाही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताच स्वार्थ नव्हता. त्या दोघांना नुसतं भेटणं, एकत्र राहणं, बोलणं खूप छान वाटायचं. याच पद्धतीने त्यांचं पदवीं शिक्षण एकत्र पूर्ण झालं. दोघांचं कॉलेज आणि क्लास ही एकच असल्यामुळे ते एकत्र यायचे जायचे. यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी … Read more

तुमच्या घरातल्या या १५ गोष्टी ठरवतील तुमचं आरोग्य

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा 'या' १५ कसोटींवर

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा या कसोटीवर १) किचन ओट्यावर कोणकोणते पदार्थ आहेत ? घरातल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी निवडा. ताजी फळं, ताज्या भाज्या, पौष्टिक धान्य, आणि ताजं मांस मटन यांची निवड करा. जर ताज्या गोष्टी तुमच्या आसपास मिळत नसतील तर कॅनफूडमध्ये स्वतःच्याच रसात पॅक केलेली फळे निवडा, फळांचे सिरप घेऊ … Read more

कलियुगाबद्दल श्रीकृष्णानं महाभारतामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलयं?

shrikrushna prediction today

नमस्काssर मित्रांनो, असं म्हणतात की सध्या कालखंडाचं चौथं युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या कलियुगाविषयी हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीच माहिती नमूद केलेली आहे. जसं-जसं हे कलीयुग शेवटाकडे जाईल धरतीवरून धर्माचा नाश होईल आणि माणसांचं आयुष्यही कमी होत जाईल. शेवटी पुन्हा भगवान विष्णु कल्की रूपात अवतरतील आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील असंही मानलं जातं. पण तुम्हाला … Read more

महिलांनी आपल्या पर्स मध्ये या ११ वस्तू ठेवल्या तर त्यांना कसलीही अडचण येणार नाही

पर्स मध्ये या वस्तू ठेवाव्यात महिलांनी

लग्नसमारंभासाठी वेगळी तेही जवळचा लग्नसमारंभ असेल तर वेगळी पर्स, दूरच्या ओळखीतला लग्नसमारंभ असेल तर वेगळी पर्स, ऑफिससाठी वेगळी, बाजारहाट करण्यासाठी वेगळी मोठ्या खरेदीसाठी वेगळी अशा असंख्य पर्स तुमच्याकडे असतात…..

गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ १० गोष्टी तुमचं आयुष्य बदलवून टाकतील

गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेल्या या १० गोष्टी तुमचं आयुष्य बदलवून टाकतील

गीतेमध्ये श्रीकृष्णांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हांला स्वतःची ओळख नव्यानं होईल. गीतेत सांगितलेल्या गोष्टींचा जर जीवनामध्ये समावेश केला तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाही, की कधीही कोणाकडून धोका मिळणार नाही. ही गीतेची शिकवण प्रचंड मौलिक आहेत. या मौलिक, अनमोल गोष्टींपैकी १० महत्त्वाच्या गोष्टींची आज आपण चर्चा करू या. या १० … Read more

जाणून घ्या बहुतांश बँका भाड्याच्या जागेत का असतात?

banking-information-

इतरांना स्वतःचे घर घेण्यासाठी होम लोन देऊ करणाऱ्या बँका स्वतः मात्र भाड्याच्या जागेत असतात. असे का? तुमची उत्सुकता ताणली गेली ना? मग ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. खरंच, तुम्ही ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? भारतातील बहुतांश महत्वाच्या बँका मग त्या सरकारी असोत, निमसरकारी असोत किंवा खाजगी त्यांची स्वतःची जागा … Read more

उत्तम संतती साठी गर्भधारणेची चांगली वेळ कशी निवडावी?

गर्भधारणेसाठी योग्य काळ

प्रत्येक जोडप्याला त्यांचं मूल हे सुदृढ सुसंस्कारित, हुशार, बुद्धिमान असावं असं वाटतं. एखादं मूल कसं घडतं? तर त्याच्या आसपासचं वातावरण जसं असेल, आई वडिलांचा स्वभाव, आई-वडिलांचे संस्कार कसे असतील यावर त्या मुलाचा व्यक्तिमत्व निश्चित होतं. भारतीय प्राचीन शास्त्रानुसार असे काही नियम निश्चित केले आहेत, ज्यामुळे होणारं मूल हे सर्व गुणसंपन्नष यशस्वी, उत्तम जन्माला येऊ शकतं. … Read more

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय