डायलिसिस म्हणजे काय आणि त्यासाठी आरोग्य विमा कसा निवडावा?
डायलिसिसची प्रक्रिया दीर्घ आणि खर्चिक असते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स करणं हा योग्य निर्णय ठरतो. काळजीपूर्वक निवडलेला हेल्थ इन्शुरन्स तुम्हांला कोणत्याही प्रकारे आर्थिक पातळीवर नुकसान होऊ
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
डायलिसिसची प्रक्रिया दीर्घ आणि खर्चिक असते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स करणं हा योग्य निर्णय ठरतो. काळजीपूर्वक निवडलेला हेल्थ इन्शुरन्स तुम्हांला कोणत्याही प्रकारे आर्थिक पातळीवर नुकसान होऊ
थायरॉईडच्या गोळ्या योग्य प्रकारे घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या गोळ्या घेताना कोणतीही चूक होऊ देणे योग्य नाही. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आज आपण याबाबत विस्ताराने जाणून घेऊया.
एक ग्लास रसामुळे उजळू शकते आपली त्वचा. फळांचे आणि काही भाज्यांचे रस शरीरातून विषारी रस बाहेर टाकायला मदत करतात. यासाठी एक ग्लास फ्रुट ज़्युस किंवा एक ग्लास व्हेजिटेबल ज्युस यांचा रोजच्या आहारात नक्की समावेश करावा.
मुलतानी मिट्टी मुळे चेहऱ्याला उजळपणा तर मिळतोच पण त्याचबरोबर चेहऱ्याच्या इतर काही समस्या असतील तर त्याही दूर होतात.
गोड चवीचा मात्र स्वभावाने गरम असलेल्या गुळात पौष्टिक घटक असतात. पूर्वीच्या काळी बाहेरून आलेल्या माणसाला गुळाचा खडा देऊनच मग प्यायला पाणी दिलं जायचं. छोट्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून अरबट चरबट काहीतरी न खाता, गूळ शेंगदाण्याचा लाडू लहानपणी सर्वांनीच खाल्ला असेल.
विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे. कसे ते वाचा या लेखात
तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर साधी कॉफी, एक्सप्रेसो कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, बटर कॉफी नक्कीच ट्राय केली असणार. पण तुम्ही “घी कॉफी” ट्राय केली आहे का ? “घी” म्हणजे तूप कॉफीत मिसळून प्यायचं. सेलीब्रेटींना जिने वेड लावलंय ती आहे “घी कॉफी.”
खूप घाम येतो म्हणून किंवा अंगाला सतत सुवास येत रहावा म्हणून टाल्कम पावडर वापरणे ही अगदी कॉमन गोष्ट आहे. मोठी माणसेच नव्हे तर अगदी नवजात शिशुपासून सर्वांसाठी टाल्कम पावडर वापरली जाते.
सुदृढ शरीर एक देणगी आहे. जोपर्यंत सुदृढता, आरोग्य आपल्याजवळ असतं, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. जसे पैसे खर्च झाले, आपली आर्थिक बचत शून्यावर आली की पैसे सांभाळून ठेवावेत, जपून वापरावेत, हे लक्षात येतं, तसंच आरोग्याच्या बाबतीत होतं.
जेव्हापासून घराघरात फ्रीज आला आहे तेव्हापासून पदार्थ त्यात ठेवून ते खूप दिवस वापरणे सुरु झाले आहे. पूर्वी लोक सगळे पदार्थ ताजे बनवत आणि लगेच संपवत असत. फ्रीजमुळे पदार्थ जास्त दिवस टिकण्याची सोय तर झाली परंतु आपण हे जाणून घेतले पाहिजे की फ्रीजमध्ये देखील पदार्थ खराब होऊ शकतात.