रॉकेट मधलं इंधन संपल्यावर काय होतं माहित आहे का?

रॅकेट

रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. रॉकेट मधील इंधनाच प्रज्वलन होऊन ते इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो.

मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय? त्यांचा सामना कसा कराल?

मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय

मित्रांनो, आपलं आयुष्य एका राजाच्या तालावर नाचतं, आणि ते म्हणजे आपलं मन! आपण प्रत्येकजण आपल्या मनाचे गुलाम असतो. असं तुमच्यासोबत होतं का, की सगळं काही अगदी छान चाललेलं असतं आणि अचानक आपल्याला उदास उदास वाटु लागतं? तर मग हा लेख नक्की वाचा.

संपणाऱ्या आर्थिक वर्षात करनियोजन कसे करता येईल ते वाचा

करनियोजन

अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या. आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या.

शेगाव संस्थानचे मॅनेजमेंट गुरु – शिवशंकर भाऊ पाटील

शेगाव संस्थान

शेगाव संस्थानाची भक्त निवास म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा आहे. ज्या भक्तांनी श्रद्धेने जे दिलं तेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी परत दिलं. पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत. अवघ्या १५ रुपयात आनंदसागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो.

प्र_ण_यशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो चं कंदारिया महादेव मंदिर!

खजुराहो

कंदारिया महादेव मंदिर जे की पूर्ण विश्वात खजुराहो मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. युनोस्को चा जागतिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे मंदिर म्हणजे कलेचा एक अप्रतिम अविष्कार आहे. खजुराहो इकडे असलेलं हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे ते इथे असलेल्या प्रणय शिल्पांनी.

पानिपताचं युद्ध मराठे का हरले? आणि का घडतं पानिपत?

पानिपत

सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का?

या लेखात वाचा काय आहे जगप्रसिद्ध दि सिक्रेट मूव्हीचा सारांश

दि सिक्रेट

बरीच पुस्तके आहेत उपलब्ध जी positive thinking, जीवनशैली बद्दल माहिती देतात पण शेवटी वाचलेलं आचरणात आणलं तरच खरा फरक पडतो. तर या मूव्ही मधले काही मुद्दे मी सारांश स्वरुपात नोट करतो आहे.

विश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोध

पृथ्वीचा शोध

आजची लोकसंख्या साधारण ७.२ बिलियन इतकी आहे. २०५० पर्यंत ती ९.६ बिलियन च्या घरात जाईल असा अंदाज आहे. इतक्या मोठ्या मानवाच्या विस्तारला आता ही वसुंधरा कमी पडायला लागली आहे. त्या मुळेच आता मानवाने विश्वाच्या ह्या पसाऱ्यात दुसऱ्या वसुंधरेचा शोध घ्यायला सुरवात केली आहे.

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे 20 ते 35 या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी :

किराणा व भुसार…

lalit lekh kirana bhusar

मी अभ्यास फारसा करायचोच नाही. आमची आई म्हणायची, अशाने मामाजींच्या दुकानात पुड्या बांधाव्या लागतील. पण खरंच पुड्या बांधणं खायचं काम नाही. बरीच वर्षे प्रयत्न करून सुद्धा अजूनही मला ते जमलेलं नाही. आता तर प्लॅस्टिक पिशव्यांनी पुड्याचा पार लगदा करून टाकला आहे.