वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

आपण आपल्या शरीरात जितका आहार ग्रहण करतो, त्यातुन आपल्याला दिवसभर काम करायला उर्जा मिळते. पण समजा, तुम्हाला आवश्यक असणार्‍या उर्जेपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्स्ट्रा कॅलरीजचं काय होईल? त्यांचं फॅट मध्ये रुपांतर होईल, त्या कॅलरीजना तुम्ही तुमच्या अंगावर वागवाल!

जगभरात ५% लोकांचे दोनही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असण्याचे कारण काय?

शारीरिक वैशिष्ठ्ये

प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण घेऊन जन्म घेतो. शरीराचे अवयव तेच, पण इतक्या अफाट जनसागरात एकसारखे दिसणारे लोक असतात का? निर्मात्याने प्रत्येक व्यक्तीला वेगळा चेहेरा आणि शरीराची ठेवण दिलेली आहे. बरेचदा लोक इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपल्या शरीरातील जडण घडणीमध्ये आर्टिफिशिअल बदल करवून घेतात. हे बरेचदा फक्त दिसण्यासाठी किंवा काही हौस नाहीतर सोय म्हणून केले जाते.

चिरतरुण जपानी लोकांच्या आरोग्याचं रहस्य जाणून घ्या…

जपानी

स्थूलपणा, डायबिटीस, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, मायग्रेन, कॅन्सर यांसारखे भयंकर आजार जगभरात पसरत चालले आहेत. पण जपानबद्दल हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कि तंत्रज्ञान आणि नवनव्या संशोधनांमध्ये सर्वात अग्रेसर असूनही जपान जगातल्या सर्वात सुदृढ देशांच्या यादीत आपलं नाव टिकवून आहे. जपानमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी रेट जगात सर्वात जास्त आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय

रोगप्रतिकारशक्ती

अचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.

आयुष्मान भारत योजना काय आहे?

आयुष्मान भारत योजना

कुठल्याही देशात असलेली सुसज्ज आरोग्यसेवा हि सुदृढ आणि त्याचमुळे उत्पादनक्षम जनता यासाठी एक महत्वाची भूमिका बजावत असते. आयुष्मान भारत योजना आणि त्यासाठीचे इतर महत्वाचे मुद्दे याबद्द्दल बोलण्या आधी भारतातल्या आरोग्यसेवेची काही पार्श्वभूमी आधी आपण जाणून घेऊ.

सुप्त मन आणि त्याची शक्ती वापरून आरोग्य कसे सुधारता येईल?

सुप्त मन

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही सुप्त मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. सुप्त मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

आरोग्यविमा आणि ‘आयुष्मान भारत’ योजना आणि त्याचे महत्व…

आयुष्मान भारत

भारतातील आरोग्यविम्याची मुख्यतः कुठल्याही विम्याची अनास्था हि गैरविक्रीसारख्या अपप्रवृत्ती, विमा सल्लागारांकडून फसवणूक या मानसिकतेमुळे निर्माण झाली आहे. शिवाय या विम्याच्या हफ्त्यांवर करबचतीचा फायदाही घेता येतो. तर लक्षात असू द्या कि आपली नोकरी जशी महत्वाची तसाच आपला आरोग्य विमाही महत्वाचा. 

नैराश्याची (Dipression) कारणं, लक्षणं आणि काही उपाय…….

dipression

जेव्हा माणसाला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट नकारात्मक भासू लागते आणि हि स्तिथी जेव्हा कळस गाठते तेव्हा माणूस नैराश्याचा शिकार होऊ लागतो. हा नैराश्याचा विकार जर दीर्घकाळासाठी आपल्या जीवनात राहिला तर ही समस्या जीवघेणी ठरू शकते. चिंता आणि तणावांमुळे एड्रीनलीन (adrenaline) आणि कार्टिसोल (cortisol) या हार्मोन्स चा बॅलन्स बिघडतो.

आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी सांगितलेली जीवनशैली…

Aayurvedachary Vaidya Khadiwale

आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि खाण्या पिण्यात काही जुजबी नियम पाळले तरी उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैली सहज मिळवता येते. पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले (Aayurvedachary Vaidya Khadiwale) यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना या लेखात आपण वाचणार आहोत.

तुमच्या आहारात साखर, मीठ हे जास्त प्रमाणात घेता का तुम्ही? मग हे नक्की वाचा

साखर, मीठ

मी जर सांगीतलं की, ड्रग्ज आणि गोड वस्तु ह्या सारख्याच जीवघेण्या आहेत, तर तुम्हाला अजुन एक धक्का बसेल!..माणसाच्या आरोग्यासाठी घातक असणार्‍या आणि तरीही भरपुर प्रमाणात खाल्ल्या जाणार्‍या अशाच पदार्थांविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।