जागतिक वारसा असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार सरोवर’

लोणार विवर

मागच्या आठवड्यात शेगाव दौरा केला. स्वतःची गाडी असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हवं तसं गोष्टी बघता येतात. शेगाव दौरा आटपून मुंबईला येण्यासाठी निघताना हाताशी थोडा वेळ होता. मग निसर्गाच्या चमत्कारापासून हाकेच्या अंतरावरून कसं परत येणार? शेवटी त्या चमत्काराचं रूप ‘लोणार विवर’ बघून स्तिमीत तर झालोच!

नवीन वर्षासाठी हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा!!

नवीन वर्षाची गुढी

नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

लोक लग्न का करतात? बदलत्या जमान्यानुसार जोडीदार शोधणं कठीण का झालं?

लोक लग्न का करतात?

आईवडिलांची पसंती म्हणजे जावई म्हणून कमावता आणि चांगल्या घरातला मुलगा आणि सून म्हणून घर सांभाळणारी, कुटुंबाचं, पै-पाहुण्यांचं करणारी मुलगी एवढाच निकष असायचा. आता हि झाली मागच्या काही पिढ्यांमध्ये होणाऱ्या लग्नाची गोष्ट.

प्रेम तुझं माझं

प्रेम तुझं माझं

रेल्वेस्टेशनवर गजरे विकणार्‍या आजीपासून ते ऑफिसमधल्या अडगळीच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार्‍या क्लार्कपर्यंत.. कधी त्यांच्याशी बोलणं होत नाही की, निमित्त निघत नाही… मग अचानक कुठेतरी निमित्त निघतं आणि खऱ्या अर्थाने संबंध रूजायला लागतात..

३ एप्रिल, दैदिप्यमान इतिहास घडवणाऱ्या शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

रायगडावर पाऊल ठेवताच माती मस्तकी लागावी हीच इच्छा असते. जग्दिष्वराच्या मंदिरातून बाहेर पडून माघारी तसाच फिरलो. समाधीकडे जाण्याची ताकद ह्या पायात उरलीच नाही रायगड खूपदा केलाय पण खूप कमी वेळा समाधी जवळ जाऊन येण्याच्या योग आला….

इराणमध्ये ‘चाबहार’ बंदर विकसित करणे भारतासाठी महत्त्वाचे का ठरले??

चाबहार

भारत इतकी गुंतवणूक चाबहार मध्ये का करतो आहे? असा प्रश्न सामान्य माणसांना पडणं सहाजिक आहे. फक्त चीनला शह द्यायला इतके पैसे? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. भारताने ‘चाबहार’ विकसित करताना एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. ‘चाबहार’ च्या बनण्याने अफगाणिस्तानला आता पाकिस्तान सोबत व्यापार करण्याची गरज संपली आहे.

शेतकऱ्यांना ‘लावारीस’ ठरवणाऱ्या सत्तांधांना लगाम घालणार कोण?

शेतकऱ्यांना 'लावारीस'

एका ट्विटला ‘आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात.’, अशा प्रकारचे उत्तर वाघ यांनी दिले. असल्या पायपोस किमतीच्या नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांबद्दल केलेले असले वक्तव्य ऐकल्यानंतर कोणत्याही सुजाण नागरिकाची तळपायातली आग मस्तकात गेल्यावाचून राहत नाही.

मूड स्विंग

मूड स्विंग

ऐक जरा, येणाऱ्या काळाची चाहूल… रित्या होणाऱ्या घरट्यात तुझीच साथ तर असणार आहे तुला! काय हवं काय नको हे जाणुन घ्यायला आता तरी कर सुरुवात.. कारण काडी काडी जमवून बांधलेल घरटं हा तुझाच तर सोस होता, मात्र येणाऱ्या एकटेपणाच्या काळोखावर मात करण्या, मूड स्विंग हा हवाच!

संवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र

संवाद

इंटरेस्टिंग संवाद साधण्याचं सुद्धा एक तंत्र असतं. आज या लेखात तुम्हाला संवाद साधण्याचे म्हणजे Communication Skill चे ३ अगदी सोपे, सहज आमलात आणता येण्यासारखे तंत्र सांगणार आहे. याचे तीन फायदे होतील तुम्ही बोलण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास झळकेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाला आणखी काय चाललं, मजेत ना असं उगाचंच काहीतरी बोलून बोअर नाही करणार 😜