आत्महत्या….
आणि तेवढ्यात समोरून चिवचिव करत आलेला रंगबेरंगी पक्ष्यांचा थवा दिसला, जणू काही त्याला संदेशच देत होता, की जीवन इतकंही वाईट नाहीये रे!..डोळे उघडून बघ!..इतरांवर प्रेम करून बघ!..ह्या निसर्गामध्ये हरवून बघ!..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आणि तेवढ्यात समोरून चिवचिव करत आलेला रंगबेरंगी पक्ष्यांचा थवा दिसला, जणू काही त्याला संदेशच देत होता, की जीवन इतकंही वाईट नाहीये रे!..डोळे उघडून बघ!..इतरांवर प्रेम करून बघ!..ह्या निसर्गामध्ये हरवून बघ!..
योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल महिती सांगितलेली आहे….. हे सर्व चक्र संतुलित करण्याचा सर्वात साधा, सोपा आणि मोफत उपाय म्हणजे ध्यान, ध्यान आणि ध्यान करणे!.. आपण ध्यान केल्यास, त्याचा फायदा आपल्या कुटूंबीयांना देखील होतो, ज्या समाजात खुप लोक ध्यान करतात, तिथे गुन्हे होण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, असे आढळुन आले.
“असा एखादा रस्ता आहे का, की कमीत कमी पैसे भरून, माझ्या सर्व कुटुंबियांना लवकरात लवकर खूप जास्त संपत्ती मिळेल, ऐषो आराम मिळेल, मनसोक्त खर्चे करता येतील, सुखात जगता येईल?”
ब्रिगेडियर मुहम्मद उस्मान ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजलं. पाकिस्तान सैन्याच्या तुलनेत अतिशय कमी संख्याबळ असतांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच्या कुशल नेतृत्वगुण आणि पराक्रमी सहसापुढे पाकिस्तानी सैन्याने नांगी टाकली. ह्या युद्धात पाकिस्तान चे १००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले तर १००० सैनिक जखमी झाले.
इंग्रज इथून गेल्यावर त्यांचे उत्तराधिकारी कोण होणार? त्यांच्या नंतर भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर सत्ता कुणाची येणार? असे प्रश्न समोर येऊ लागले होते. त्यातच हा देखिल ऐतिहासिक प्रश्न समोर आला कि ब्रिटीशांनी हा देश नक्की कुणाला हरवून काबीज केला? ह्याचे स्पष्ट, सरळ असे एकच एक उत्तर नव्हते. हिंदू लोक मुसलमानांची शेकडो वर्षांची सत्ता झुगारून देण्याच्या प्रयत्नात असताना आणि त्यात त्याना यश येऊ लागले असतानाच ब्रिटीश इथे आले. असे बहुसंख्य हिंदूंचे मत होते
त्वचेने अन्नाचा स्पर्श अनुभवावा अर्थात यावरून तुम्हाला कळाले असेलच कि चमच्याने का खाऊ नये. आपल्या भारतीय पद्धती शास्त्रीय असून त्या पाश्चात्य प्रभावाने सोडून आरोग्याच्या मैलोदूर आपण जात आहोत हा ऊलटा प्रवास लवकर थांबवायला हवा अन्यथा विनाश अटळ आहे!
टिळकांनी सुरुवातीला जनतेला सरकारला ह्या कामी सहकार्य करावे असेच आवाहन केलेले आढळते, तसेच एवढे पुरेसे नसून ह्या संसर्गवर्जक तळावरील लोकांची आबाळ होऊ नये म्हणून त्याचे व्यवस्थापन पालिकेकडे असावे म्हणून मुंबई राज्याचे गवर्नर लॉर्ड सँडहर्स्ट ह्याना अर्ज दिला होता. तो अर्थात मान्य झाला नाही.
म्युचुअलफंड युनिट हे आपल्या मालमत्तेचा भाग असून त्याची विक्री अथवा विमोचनातून अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा/तोटा होतो. हे युनिट प्रामुख्याने कोणती मालमत्ता (शेअर्स/बॉण्ड/कमोडिटी) किती काळ धारण करतात यावरून त्याची करदेयता ठरते. या युनिट्सचे त्यांनी जास्त प्रमाणात धारण केलेल्या मालमत्तेवरून दोन प्रकार पडतात
मित्रांनो, आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक असतात, जे कणखर वृत्तीचे असतात, मानसिकरीत्या मजबुत असतात, परिस्थिती प्रतिकुल असो वा अनुकुल, त्यांच्या चेहऱ्याव ताण दिसत नाही, त्यांच्या उत्साहावर कसलाच परिणाम होत नाही, ते कधी घाई गडबडीत चुकीचे निर्णय घेत नाहीत, गोंधळुन जात नाहीत, कारण त्यांनी त्यांच्या मनाला खास ट्रेनिंग दिलेली असते.